भौकाल – Hindi web series review (Marathi)

भौकाल, एमएक्स प्लेयरवर मार्च २०२० मध्ये प्रदर्शित झालेली हिंदी वेब मालिका. सरासरी २७-४३ मिनिट लांबीच्या १० भागासहित पोलिस-गुन्हेगार-रोमांचक-नाटकीय शैलीची सत्य घटनांवर आधारित असलेल्या कथेची मालिका आहे.

मुख्य भूमिकेमध्ये आहे, नवनीत/नवीन सीकेरा (मोहित राणा). मुझफ्फरनगर, देशाची गुन्हेगारी आणि अपराधिक राजधानीला सर्वसामान्यांसाठी सुरक्षित राहण्यालायक आणि गुन्हेमुक्त स्थान बनवून, लोकांचा पोलिस व यंत्रणेवर विश्वास निर्माण करण्याच्या इच्छेने कार्यभार घेणारे पदोन्नती झालेले प्रामाणिक एसएसपी. पोलिसांनी आपल्या वडिलांना त्यांच्याच जमिनीसाठी दिलेला त्रास पाहून पोलिस यंत्रणेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी  आयआयटी आणि आयएएस सोडून आयपीएस करणारा आज्ञाकारी पुत्र.

दुसऱ्या मुख्य पण नकारात्मक भूमिकेमध्ये शौकीन (अभिमन्यू सिंह), विधूर वडील ज्याचा मुलगा नेपाळमध्ये शिकत आहे. मुझफ्फरनगरमधील मुस्लिम वस्ती असलेल्या हुसेनपूरचा स्वयंघोषित राजा. क्रूर, हिंसक आणि निर्भय गुंड, जो पोलिसांना पण ठार मारण्याची भीती बाळगत नाही किंवा विचार करत नाही तर सामान्य लोकांची तर गोष्टच सोडा. त्याच्या परवानगीशिवाय कोणी हुसेनपुरात प्रवेश सुद्धा करू शकत नाही. अपहरण, खंडणी, हत्या हे त्याचे मुख्य व्यवसाय. त्याला स्थानिक खासदाराचे समर्थन किंवा फुस असते.

इतर मुख्य सहाय्यक भूमिकेमध्ये आहेत, चिंटू आणि पिंटू डेडा (सिद्धांत कपूर आणि प्रदीप नगर) डेडा गुंड टोळीचे म्होरक्या, जे शौकीन गुंडटोळीची प्रतिस्पर्धी आणि अर्ध्या मुझफ्फरनगरच्या बेकायदेशीर आणि अपराधिक कामाला जबाबदार आहेत. नाझनीन (बिदिता बेग) शौकीनची प्रेमिका आणि लेखापाल, जी त्याच्या अनुपस्थितीत धंदा सांभाळते. फारुख कुरेशी (सनी हिंदुजा) शौकीनचा खूप विश्वासू माणूस आणि वैयक्तिकरित्या शौकीनच्या खूप जवळचा माणूस, शौकीन ज्याला लहान भाऊ मानतो आणि ज्याच्या भावाला डेडा बंधू मारतात. पूजा सीकेरा (रश्मी राजपूत) नवीनची पत्नी. नेहा (गुलकी जोशी) नवीनची मित्र बनून त्याला मदत करण्याचा प्रयत्न करणारी मुझफ्फरनगर गुन्हेगारी बद्दल लिहणारी पत्रकार. बलराम यादव (फिरोज खुर्शीद खान) एसएसपीचे सहाय्यक आणि त्यांच्या खास पथकाचा एक भाग. इफ्तेकार / सलीम (रवी पांडे) एसएसपीचा पोलिस दलातील विश्वासू माणूस, जो गुप्तपणे वेष बदलून शौकीन टोळीत सामील होतो आणि जो शेवटी शौकीनला उचलून आणतो. विनोद शर्मा (अमित के सिंह) ऑनलाईन कॉल रेकॉर्डिंग आणि ट्रॅकिंग चे काम करणारा पोलिस दलात इलेक्ट्रॉनिक्सतज्ञ निरीक्षक आणि एसएसपीचा विश्वासू . करीम (सन्याम श्रीवास्तव) शौकीनचा माणूस. राजेश यादव (उपेन चौहान) एसएसपीच्या कुटुंबाशी वैयक्तिकरित्या जवळचा आणि लवकरच लग्न करण्याची योजना आखत असलेला एसएसपीचा विश्वासू ड्रायव्हर. मोरा कुमार (अभिषेकसिंग इर.). दयानंद सीकेरा (शहाब खान) नवीनचे वडील आणि सल्लागार. भाटी, खासदार इत्यादींसारखे काही महत्त्वाची भूमिका करणारे इतरही पात्र आहेत.

कथा सुरु होते फारुखचा भाऊ अब्बास दारूच्या नशेत डेडा भावाच्या जवळच्या माणसाला ठार मारुन पळ काढतो. दोन म्हातारे हे सर्व बघत भविष्यात होणाऱ्या घडामोडी आणि खूनखराब्याविषयी चर्चा करीत असतात. शौकीन फारुख आणि इतर लोकांसह खून झाला त्या जागेला भेट देतो.

दुसर्‍या शहरात नवीन सीकेरा आपल्या प्रयत्नांनी, हिम्मंत, प्रसंगसावधानतेनी आणि चलाखीने स्थानिक पोलिस ठाणे उध्वस्त आणि जाळपोळ करणाऱ्या जमावाला पांगवून पोलिस ठाणे आणि पोलिसांना वाचवतो. त्याच्या या शौर्यानंतर त्याला मुजफ्फरनगरचा एसएसपी म्हणून पदोन्नती मिळते.

डेडा आणि शौकीन टोळ्यां मुझफ्फरनगरवर बेकायदेशीरपणे आणि खुनखराब्यानी राज्य करीत असतात. त्यांच्या दहशती आणि हिंसाचारामुळे शहर पूर्णपणे धोक्यात, भीतीदायक वातावरणात आणि गुन्हेगारीच्या काळोखात असते.

शहरातील गुन्हेगारी विश्वाची रहस्ये जाणून घेण्यासाठी, सीकेरा पोस्टिंगच्या दोन दिवस आधीच आणि विशेषत: रात्री मुझफ्फरनगरला येतो. पदभार स्वीकारण्यापूर्वी, अब्बासची हत्या करण्यासाठी एका जवळच्या खेडेगावात डेडाबंधूने केलेल्या सामूहिक हत्याकांड आणि हिंसाचाराची बातमी त्याला मिळते.

सीकेरा एसएसपीचा पदभार स्वीकारताच शौकीन टोळीने केलेल्या अपहरणचा पहिलाचा खटला त्याच्याकडे येतो.चौकशीसाठी म्हणून तो हुसेनपूरला भेट द्यायला जातो. शौकीनला या गोष्टीचा खूप राग येतो, कारण याआधी कुठल्याही पोलिस अधिकाऱ्याने हुसेनपूरला कधीच भेट दिली नव्हती किंवा हिम्मंत सुध्दा केली नव्हती. चेतावणी संदेश सोबत धमकी म्हणून तो अपहरण केलेल्या माणसाला ठार मारतो आणि त्याचे शिर सीकेराला पाठवतो. त्यानतंर मात्र सीकेरा आणि शौकीन मध्ये थेट संघर्ष आणि चकमक सुरू होते.

शौकीनची शक्ती, दरारा आणि लोकांमधील भीती कमी करत असतांनाच, सीकेरा डेडा बंधूच्या जवळच्या लोकांना ठार मारत डेडा बंधूंची सुद्धा शक्ती, दरारा आणि भीती कमी करीत असतो. पिंटूला पकडण्याची चालून आलेली संधी, कुठल्यातरी भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांनी पिंटूला दिलेल्या माहितीमुळे सीकेरा गमावतो. त्यानांतर मात्र सीकेरा सर्व काम काळजीपूर्वक करायला लागतो.

मालिकेची कथा सत्यघटनांवर आधारित आहे आणि मुख्यत: सीकेरा आणि शौकीन यांच्यातील संघर्ष आणि चढाओढीभोवती फिरते. डेडा बंधूं सहाय्यक भूमिकेसारखेच दाखविण्यात आले आहे. सीकेरा आणि त्याचे विश्वासू पोलिसांचे खास पथक, तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करून शौकीन आणि डेडाच्या जवळच्या व्यक्तींसह त्यांच्या अनेक लोकांना चकमकीत ठार मारतात. या दोन टोळ्यांशी झुंज आणि संघर्ष करतांना, सीकेरा सुध्दा आपले काही विश्वासू आणि जवळचे सहकारी सुद्धा गमावतो.

सीकेरा आणि त्याची खास पथक फारुखला अटक करतात. परंतु शौकीन जेव्हा न्यायालयातून पोलीसांना मारून फारुखला पळवून नेण्याचा योजनाबद्ध प्रयत्न करतो, त्यात फारूख पोलिसांच्या हातो ठार मारल्या जातो. फारुखच्या मृत्यूनंतर शौकीनला खूप राग येतो आणि तो पिसाळलेला हत्ती बनतो. त्यातच तो सीकेराला ठार मारण्याची शपथ घेतो आणि आर-पारच्या लढाईला सज्ज होतो. त्यानंतर कथा खूपच रोमांचक, थरारक आणि मनोरंजक बनते. यानंतर काय आणि कसे होते ते सकारात्मकरित्या समाप्त होणार्‍या वेब मालिकेमध्ये पाहणेच चांगले.

मालिकेची कथा ही नवीन चकचकीत वेष्टणामधील जुन्या वस्तूसारखीच आहे, म्हणून नवीन गूढ-रहस्य याची अपेक्षा करने चुकीचे ठरते. परंतु एकूणच बेचो, माचो नी भरलेल्या संवादाची थोडी हिंसक कथानक असलेली मालिका मनोरंजक, रोमांचक आणि थरारक बनली आहे. शौकीनने अभिनयात दमदार काम केले आहे आणि त्याला एसएसपीने तितकीच चांगली साथ दिली आहे. पण शेवटच्या भागात एसएसपी शौकीनला पूर्णपणे वरचढ झाला आहे. डेडा बंधू वगळता इतर लोकांनी सुध्दा चांगले काम केले आहे. डेडाबंधू गुंडांपेक्षा विनोदीच जास्त वाटतात.

नेहमीप्रमाणेच सत्यघटनांना चांगलेच मसालेदार बनवून दाखवण्यात आले आहे. काही दृश्यांमधील चित्रिकरण आणि संवाद सरळसाधे आणि नैसर्गिक वाटत नाही. परंतु अंतिम भागामधील रोमांच, उत्साह आणि थरारासाठी, शौकीन-सीकेराच्या अभिनय जुगलबंदीसाठी, आणि शेवटी दाखवण्यात आलेल्या थोड्या रहस्योदघाटनामुळे पुढील हंगामच्या अपेक्षेसह मालिका एक वेळ बघू शकता किंवा बघणे टाळले तरी काही नुकसान नाही.

भौकाल – Hindi web series review (Hindi)

भौकाल, मार्च २०२० में एमएक्स प्लेयर पर प्रदर्शित हुयी एक हिंदी वेब सीरीज़ जिसकी की कहानी सच्ची घटनाओं पर आधारित है। औसत २७-४३ मिनट लंबाईवाले १० भागो की ये सीरीज जिसकी कहानी पुलिस-अपराध-रोमांचक-नाटकीय शैली की है।

मुख्य पात्र नवनीत / नवीन सिकेरा (मोहित राणा)। मुजफ्फरनगर, देश की अपराधिक राजधानी को आम आदमी के लिए सुरक्षित, रहने लायक,अपराध-मुक्त जगह बनाने के लिए और लोगोका पुलिस और संस्था पर फिरसे विश्वास बनाने की इच्छा से कार्यभार संभालने वाला पदोन्नत किया गया एक ईमानदार एसएसपी। एक आज्ञाकारी बेटा, जिसने उनकीही जमीन के लिए पुलिस द्वारा पिता का किया गया उत्पीड़न देखने के बाद पुलिस प्रणाली में सकारात्मक बदलाव लाने के लिए आयआयटी और आयएएस छोड़ आयपीएस किया।

अन्य मुख्य पात्र लेकिन नकारात्मक भूमिका में, शौक़ीन (अभिमन्यु सिंह), विधुर पिता जिसका बेटा नेपाल में पढ़ रहा है। मुजफ्फरनगर की मुस्लिम बस्ती हुसैनपुर का स्वयंघोषित राजा। क्रूर, हिंसक और निडर गुंडा, जो पुलिस को मारने से भी डरता या सोचता नहीं हैं तो आम लोगों की कुछ बात ही नहीं। उनकी अनुमति के बिना कोई भी हुसैनपुर में प्रवेश नहीं कर सकता है। अपहरण, फिरौती, हत्या उसका मुख्य व्यवसाय है।

अन्य प्रमुख सहायक पात्र हैं, चिंटू और पिंटू डेडा (सिद्धांत कपूर और प्रदीप नागर) डेडा गिरोह के नेता जो शौक़ीन गिरोह के प्रतिद्वंद्वी हैं और आधे मुजफ्फरनगर के अवैध और अपराधिक गतिविधियों के लिए जिम्मेदार हैं। नाजनीन (बिदिता बेग) शौक़ीन की प्रेमिका और एकाउंटेंट, जो उसकी अनुपस्थिति में धंदा चलाती है। फारूक कुरैशी (सनी हिंदुजा) शौक़ीन का एक बहुत ही वफादार आदमी जो व्यक्तिगत रूप से शौक़ीन के बहुत करीब है और जिसके भाईको डेडा भाइयों ने मार डाला है। पूजा सिकेरा (रश्मि राजपूत) नवीन की पत्नी। नेहा (गुलकी जोशी) मुजफ्फरनगर अपराध के बारे में लिखनेवाली पत्रकार जो नवीन की दोस्त बनती है और उसकी मदद करने की कोशिश करती है। बलराम यादव (फ़िरोज़ खुर्शीद खान) एसएसपी के सहायक और उनके विशेष दस्ते का हिस्सा।  इफत्कार / सलीम (रवि पांडे) पुलिस बल में एसएसपी का वफादार, जो गुप्त रूप से भेस बदलकर शौक़ीन के गिरोह में शामिल हो जाता है और जो अंततः शौकीन को उठाकर लाता है। विनोद शर्मा (अमित के सिंह) ऑनलाइन कॉल रिकॉर्डिंग और ट्रैकिंग का काम करनेवाला इलेक्ट्रॉनिक्सतज्ञ निरीक्षक जो पुलिस बलमें एसएसपी के विश्वासु। करीम (संयम श्रीवास्तव) शौक़ीन का आदमी। राजेश यादव (उपेन चौहान) एसएसपी का वफादार ड्राइवर, जो व्यक्तिगत रूप से एसएसपी के परिवार के करीब है और जल्द ही शादी करने की योजना बना रहा है। मोरा कुमार (अभिषेक सिंह इर)। दयानंद सिकेरा (शहाब खान) नवीन के पिता और सल्लागार। भाटी, एमपी आदि कुछ अन्य किरदार भी कुछ महत्वपूर्ण भूमिका में हैं।

कहानी शुरू होती है फारूक का भाई अब्बास दारू के नशेमे डेडा भाईयो के करीबी व्यक्ति को जान से मार देता है और वहासे भाग जाता है। यह सब देखकर, दो बूढ़े लोग भविष्य की घटनाओं और खून-खराबे की चर्चा कर रहे हैं। शौक़ीन, फारूक और अन्य लोगों के साथ हत्या हुयी उस जगह पर आता है।

एक अन्य शहर में नवीन सिकेरा, अपने प्रयास, साहस और चलाखीसे स्थानीय पुलिस स्टेशन की तोड़फोड़ करनेवाली और जलानेवाली भीड़ को तितर-बितर करके पुलिस स्टेशन और पुलिस को बचाता है। उनकी बहादुरी के बाद, उन्हें मुजफ्फरनगर के एसएसपी के रूप में पदोन्नत किया जाता है।

मुजफ्फरनगर पर अवैध और अपराधिक रूप से डेडा और शौक़ीन गिरोह राज करते हैं। उनके आतंक और हिंसा के कारण, शहर पूरी तरह से खतरे में, भयभीत माहौल में और अपराध के अंधेरे में है। शौक़ीन मुस्लिम बाहुल्य वाले हुसैनपुरका स्वयंभू राजा है और उसे स्थानीय सांसद का समर्थनभी प्राप्त है।

शहरके अंडरवर्ल्ड के रहस्यों को जानने के लिए, सिकेरा पोस्टिंग से दो दिन पहलेही और विशेष रूप से रात में ही मुजफ्फरनगर आता है। पद ग्रहण करने से पहलेही, सिकेरा को अब्बास की हत्या के लिए पास के एक गाँव में डेडा बंधुओं द्वारा किये गए नरसंहार और हिंसा की खबर मिलती है।

जैसे ही वह एसएसपी का पदभार संभालता है, उसके सामने पहलाही मामला शौक़ीन गिरोह द्वारा किये गए अपहरण का आता है। सिकेरा पूछताछ के लिए हुसैनपुर जाता है। इस बातसे शौक़ीन को बहुत ग़ुस्सा आता हैं, क्योंकि इससे पहले कोई भी पुलिस अधिकारी हुसैनपुर नहीं गया था या हिम्मतभी नहीं कर पाया था।चेतावनी संदेश, खतरा और धमकी के रूप में, शौक़ीन अपहृत व्यक्ति को मारकर उसका सिर सिकेरा को भेजता है। इसके बाद, सिकेरा और शौक़ीन के बीच सीधा संघर्ष और जुंग शुरू हो जाती है।

सिकेरा शौक़ीन की शक्ति, दरारा और लोगों के मन से उसका भय कम करने के साथ साथ ही डेडा बंधुओ के करीबी लोगोंको मारकर उनकीभी शक्ति,दरारा और भय कम करने का काम चालू रखता है। किसी भ्रष्ट पुलिस अधिकारी द्वारा पिंटू को दी गई जानकारी के कारण पिंटू को पकड़ने का हाथ आया अवसर सिकेरा खो देता है।हालांकि, उसके बाद सिकेरा सावधानी से काम करना शुरू कर देता है।

सच्ची घटनाओं पर आधारित कहानी मुख्य रूप से सिकेरा और शौक़ीन के संघर्ष और उतार-चढ़ाव के इर्दगिर्द घूमती है। डेडा बंधुओं को सहायक भूमिका में ही दिखाया गया है। सिकेरा और उनके ईमानदार और वफादार लोगो से बने विशेष पुलिस दस्ते ने तकनीक का पूरा इस्तेमाल करते हुए मुठभेड़ों में शौक़ीन और डेडाभाइयोंके कई लोगों को मार डाला, जिनमें कुछ उनके करीबी भी शामिल थे। इन दो गिरोहों के खिलाफ लड़ते हुए, सिकेरा भी अपने कुछ वफादार और करीबी सहयोगियों को खो देता है।

सिकेरा और उनकी विशेष टीम फारूक को गिरफ्तार करती है। जब शौक़ीन पुलिसवालो को मारकर फारूक को भगाने की कोशिश करता है तो फारूक पुलिस के हाथो मारा जाता है। फारूक की मृत्यु के बाद, शौक़ीन बहुत क्रोधित हो जाता है और आवारा हाथी बन जाता है। वह सिकेरा को मारने की कसम खाता है और आर-पार की लड़ाई के लिए तैयार हो जाता है। इसके बाद कहानी बहुत ही रोमांचक और दिलचस्प हो जाती है। इसके आगे क्या और कैसे होता है यह सकारात्मकरूप में ख़त्म हुयी इस वेब श्रृंखला में देखनाही बेहतर है।

श्रृंखला की कहानी नए चमकदार आवरण में पुराने सामान जैसी है, इसलिए कुछ नये रहस्य की उम्मीद करना गलत है। कुल मिलाकर श्रृंखला बेचो, माचो जैसे शब्दों से भरे संवादो के साथ थोड़ी हिंसक कथावाली दिलचस्प, रोमांचक और रोंगटे खड़े करनेवाली हैं। शौक़ीन ने बेहतरीन अभिनय किया है और एसएसपीने उनका अच्छा साथ निभाया है। लेकिन अंतिम भाग में एसएसपी के अभिनय ने शौक़ीनको पूरी तरह से निगल लिया है। डेडा बंधुओं को छोड़कर, अन्य लोगों ने भी अच्छा काम किया है। डेडाबंधु गुंडे से ज्यादा कॉमेडियन ही लगते है।

हमेशा की तरह, तथ्यों को मसालेदार बनाया गया हैं। कुछ दृश्यों का फिल्मांकन और संवाद सीधा और स्वाभाविक नहीं लगता। लेकिन रोमांचक, दिलचस्प और रोगंटे खड़े करनेवाले अंतिम भाग के लिए, शौक़ीन-सिकेराकी अभिनय जुगलबंदी के लिए, और अंत में दिखाए गए थोडे रहस्योद्घाटन की वजहसे अगले सीज़न की प्रतीक्षा के साथ आप पूरी श्रृंखला एक बार देख सकते हैं या फिर टाल भी सकते हैं।

Bhaukaal – Hindi web series review (English)

Bhaukal, A Hindi web series streaming on MX player since March 2020, the story is based on true events and of the Police-Thriller-Crime drama genre with 10 episodes of average length 27-43 minutes.

Lead character Navneet Sikera (Mohit Rana). Newly promoted honest SSP, who takes charge with the wish to make Muzaffarnagar, the crime capital of the country crime-free and a safe place for the common people and get back the people’s trust in the police and system. A son who left IIT education and IAS for IPS, to make the positive changes in the police system, after witnessing the trouble given to his father by the police, for his own land.

Second lead character but in a negative role Shaukeen (Abhimanyu Singh), a Widowed and single father whose son studying in Nepal. Cruel, violent, and fearless goon, who doesn’t fear even to kill policemen, so no matter to talk about common people. Nobody can enter Hussainpur without his permission. Kidnapping, extortion, killings is his main business.

Other main supporting characters are Chintu and Pintu Dedha (Siddhanth Kapoor and Pradeep Nagar) leader of Dedha gang, a rival of Shaukeen gang and responsible for illegal and criminal activities of half Muzaffarnagar. Nazneen (Bidita Bag) girlfriend and accountant of Shaukeen, who manages the business in his absence. Farukh Qureshi (Sunny Hinduja) right hand and personally very close aid of Shaukeen, whose brother is murdered by Dedha brothers for revenge. Puja Sikera (Rashmi Rajput) Naveen’s wife. Neha (Gulki Joshi) Muzaffarnagar crime journalist, becomes a friend of Naveen and try to help him. Balram Yadav (Firoz Khursheed Khan) Assistant to SSP and part of his special team in the city. Iftekar / Salim (Ravi Pandey) SSP’s trusted man from the police force who joins Shaukeen gang as undercover by changing get up and identity. Vinod Sharma (Amit k Singh) Electronics expert inspector and SSP’s trusted man in the police force who works on-call recording and tracking. Karim (Sanyam Srivastav) Shaukeen’s goon. Rajesh Yadav (Upen Chauhan) SSP’s trusted driver, personally close to SSP’s family and planning to marry soon. Moora Kumar (Abhishek Singh Er). Dayanand Sikera (Shahab Khan) Naveen’s father and his adviser. Few important supporting characters like Bhati, MP, and others are also there.

The story starts with Farukh’s brother, drunken Abbas kills Dedha brother’s close man and runs away. Two old men witnessed it and discussing future actions. Shaukeen visits the murder site with Farukh and other peoples.

In another city, Naveen Sikera with his efforts and presence of mind, disperse the mob who is destroying the local police station and saves the policeman. After his heroics, he gets promotion as SSP of Muzaffarnagar.  

Muzaffarnagar illegally ruled by Dedha and Shaukeen gangs and the city is completely under threat by their terror and violence. Shaukeen self-proclaimed king of Muslim community area Hussainpur and is blessed by the local MP.

To know the secrets about the underworld of the city, Sikera travels to Muzaffarnagar two days before his posting, and specifically at night. Before taking charge also, Sikera gets news of mass murder by Dedha brothers in a nearby village to kill Abbas.

He takes charge of SSP and gets the first case of kidnapping by Shaukeen gang. For inquiry, Sikera visits Hussainpur and Shaukeen gets angry on this, as no policeman ever visited Hussainpur or did not dare. To send a warning message and threat to Sikera, Shaukeen kills a kidnapped man and sends his head to Sikera.

Then starts a direct fight between Sikera and Shaukeen. While reducing Shaukeen’s strength and fear, Sikera keeps reducing the same of Dedha brothers also, by killing their close aides and lieutenants. Sikera loses the opportunity to arrest Pintu due to some internal information leaks, after that Sikera starts doing things carefully.

The story is based on true events and majorly revolves around the fight between Sikera and Shaukeen. Dedha brothers have side roles only. Using technology brilliantly, Sikera and his special team of trusted policemen encounter many guys, including some close ones of Shaukeen and Dedha brothers.  While fighting with these two gangs, Sikera also loses some of his trusted and close colleagues.

Sikera and his special team arrest Farukh. Farukh got killed when  Shaukeen plans to kill policemen and tries to flew and free Farukh. After Farukh’s death, Shaukeen gets very angry and vows to kill Sikera. Then the story becomes very exciting, thrilling, and interesting. What happens next is better to watch in the positively ended web series.

The story is like an old product in new packaging, so don’t expect anything new or twist or suspense. But the overall series is interesting, thrilling, and exciting. Violent series with dialogues full of BC, MC. Shaukeen did fantastic work in acting and Sikera also did well. But in the final episode, Sikera completely overshadowed Shaukeen. Other guys also did good except Dedha brothers, they looked funny more than goons.

As always masala is added in true events and picturization and dialogue delivery don’t look natural in some scenes. But for the final episode’s excitement and thrill, for Shaukeen-Sikera’s acting juggling, and for the small twist at the end, you can watch the entire series with expecting the next season or can skip without losing much.

धोनी………..अनमोल पलो का शायर (मराठी )

१९९६ ,वयाच्या ११ व्या वर्षी मी भारतीय क्रिकेट टीमच्या निळ्या जर्सीच्या प्रेमात पडलो. हा तो काळ जेव्हा मी क्रिकेटचा आणि विशेषत: भारतीय क्रिकेट टीमचा चाहता झालो. मी टीव्हीवर पाहिलेली पहिली मोठी स्पर्धा आणि आयुष्यातील पहिला सामना म्हणजे विल्स वर्ल्ड कप १९९६ मधील पाकिस्तान विरुद्धचा सामना, त्यात प्रसादनी सोहलच्या “कह के लुंगाच्या” दांड्या उडवल्या तेव्हा तर प्रेम दुप्पट झाले. माझ्या क्रिकेट प्रेमामागील खरे कारण म्हणजे माझे मोठे मावसभाऊ होते. त्यांनी मला क्रिकेटचे बरेच नियम शिकवले परंतु मी स्वनिरीक्षणावरून शिकलेला भारतीय क्रिकेटचा पहिला नियम म्हणजे मास्टर ब्लास्टर बाद झाल्यावर कुठलाही सकारात्मक विचार किंवा अपेक्षा डोक्यात न ठेवता टीव्ही बंद करायचा. खूपच वाटले तर फक्त १% आशेने, सामन्याचा निकाल विचारू शकता.

हा तो काळ होता जेव्हा भारतीय चाहत्यांना ९८% विश्वास होता की झिम्बाबे, बांग्लादेश, युएई, केनिया आणि अन्य कसोटी दर्जा नसलेल्या संघांविरुद्ध भारत निश्चितच सामना जिंकेल. तर पाक विरुद्धच्या सामन्यामध्ये ४०% विजयाचा आत्मविश्वास, ११०% अपेक्षा आणि १५०% देशभक्ती असायची. न्यूझीलंड, श्रीलंका, इंग्लंड, वेस्टइंडीज विरुद्धच्या सामन्यांमध्ये ५०% विजयाचा आत्मविश्वास असायचा. तोच आत्त्मविश्वास दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यामध्ये २५-३०% तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आत्मविश्वास केवळ २-३% , २००% ईर्ष्या व पंचांना,ऑस्ट्रेलियन खेळाडूंना अमाप शिव्या आणि दोष देण्याचा वेळ असायचा.

त्यावेळी अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांना ऑस्ट्रेलियन संघ आणि खेळाडूबद्दल राग आणि मत्सर होता. ऑस्ट्रेलियाला हरताना बघायचे आणि या आनंदाचा साक्षीदार होण्यासाठी मी त्यांचे कुठल्याही संघाविरुद्ध असलेला सामना आशेने पाहत होतो. आणि त्या प्रत्येक सामन्यात मी ऑस्ट्रेलियाचा बाद झालेला खेळाडू आणि प्रतिस्पर्ध्यानी मारलेला चौकार-षटकारचा असा आनंद साजरा करीत होतो जसा मी त्या संघाचा प्रशिक्षकच आहे किंवा त्या संघावर मी कोट्यावधी रुपयांचा सट्टा लावला आहे. परंतु ऑस्ट्रेलिया संघ इतका संतुलित होता की त्यांचा पराभव बघायला मिळणे अवघड होते.

ऑस्ट्रेलियाच्या आक्रमक गोलंदाजीच्या ताकदीबद्दल आणि त्या तुलनेत भारतीय संघाच्या गोलंदाजीबद्दल बोलायलाच नको. पण प्रत्येक वेळी पराभवाच्या छायेत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची नाव विजयाच्या किनाऱ्यावर नेणारा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणजे मायकेल बेव्हन,त्या वेळचा सर्वोत्तम सामना संपवणारा खेळाडू तर भारतीय संघामध्ये ही जबाबदारी होती अजय जडेजाच्या खांद्यावर. पण २२ यार्डच्या खेळपट्टीवर अजय जडेजा सामना संपवणाऱ्यापेक्षा एक उत्कृष्ट धडाकेबाज फलंदाजांचीच भूमिका जास्त योग्य निभावत होता. तो मायकेल बेव्हनच्या फलंदाजी सरासरी ५४ च्या जवळपास सुद्धा नव्हता. मला आठवतं की जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलियासंघ फलंदाजीमुळे अडचणीमध्ये यायचा तेव्हा तेव्हा बेवन दत्त बनून त्यांना वाचवायला हजर असायचा, तो तळाच्या गोलंदाजांना सोबत घेऊन फक्त एकेरी-दुहेरी धाव घेत सामना जिंकून देत होता. म्हणून मला नेहमी वाटायचे की मायकेल बेव्हनने भारताचे राष्ट्रीयत्व तरी घ्यावे किंवा एखाद्या दुर्घटनेमध्ये तो जबर जखमी तरी व्हावा (होय,विध्वंसक का असेना पण हेच माझे विचार होते कारण भारतीय संघाच्या विजयासमोर काहीही महत्वाचे नव्हते) किंवा मवाळ उपाय म्हणून त्याने क्रिकेटमधून लवकरात लवकर निवृत्ती तरी घ्यावी.

परंतु देव,दैव आणि नशीब नेहमी ऑस्ट्रेलियाबरोबरच होते. बेव्हनला बाद करून रोखण्यास कोणालाही स्वारस्य नाही हा मला पक्का विश्वास झाला होता आणि वैयक्तिकरित्या मलासुद्धा बेव्हनचा काट सापडत नव्हता. त्यातच बेव्हनबरोबर खांद्याला खांदा लावून ऑस्ट्रेलियन संघाची ताकद वाढवून त्याची तटबंदी अजूनच भक्कम करायला यष्टीरक्षक-फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्टने संघात पदार्पण केले आणि लागोलाग तो पण विजयाचा शिल्पकार बनायला लागला. आणि आपल्याकडे होता नयन मोंगिया केवळ एक विशेषज्ञ यष्टीरक्षक आणि फलंदाजीमध्ये तो खेळपट्टीवरून येऊन त्याने गार्ड चिन्हांकित करताच भारतीय संघाच्या तळाच्या फलंदाजांना सुरुवात होत होती. एकदिवसीय सामन्यांमध्ये ८० पेक्षा जास्तच्या स्ट्राइक रेटने केलेल्या २० पेक्षा जास्त धावा प्रत्येक वेळी यष्टीरक्षक-फलंदाजांकडून झालेला एक नवा भारतीय विक्रम असायचा. त्याचे भारतीय क्रिकेट मधील सर्वात मोठे योगदान म्हणजे १९९८ मध्ये शारजा येथे मास्टर ब्लास्टरने केलेल्या सलग दोन वादळी खेळीपैकी एका खेळीच्या वेळी तो नॉनस्ट्राइकर होता आणि सलामीवीर म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात काढलेल्या १५२ धावा. पण तो सामना फिक्सिंगमध्ये फसला आणि संघाबाहेर गेला, तेव्हापासून भारतीय संघ चांगली कामगिरी करत संघात स्थान निश्चित करणाऱ्या चांगल्या यष्टीरक्षकाचा शोध घेत राहिला,कि ज्याला वेळ आली तर फलंदाज म्हणून चेंडू कसा रोखायचा हे तरी माहित असेल (यष्टीरक्षक-फलंदाज मिळणे भारतीय संघाच्या नसीबात नसल्यामुळे,फक्त चांगल्या तज्ञ यष्टिरक्षकांनी पण संघ खुश राहत होतो) .१९९९-२००४ भारतीय संघाने इतक्या यष्टिरक्षकांना संधी दिली की प्रायोजक टी-शर्टवर नाव किंवा नंबर ऐवजी “यष्टीरक्षक” असेच छापत होते, जेणेकरून शेवटच्या क्षणी कुणीही त्याचा वापर करु शकेल.

सर्वच भारतीय यष्टीरक्षक गल्ली क्रिकेट मधील”सबको बॅटिंग मिलनी चाहिये” चा नियम काटेकोरपणे पाळत होते म्हणून त्यांना खेळपट्टीवर जास्त वेळ घालवणे आवडत नसल्यासारखे लवकरच बाद होऊन परत यायचे.परंतु मी नसीबवान होतो कारण २००१ साली वेस्ट इंडिज विरुद्ध स्पर्धेच्या अंतिम एकदिवसीय सामन्यात समीर दिघेची धुवांधार ९४ धावांची खेळी आणि २००२ साली अजय रात्राने कसोटी सामन्यात वेस्टइंडीज विरुद्धच ११२ धावा केल्या तेव्हा कसोटी क्रिकेटमध्ये परदेशी भूमीवर भारतीय यष्टिरक्षकाने पहिले शतक बनवण्याचा विक्रम झाला होता ह्या दोन्ही खेळीचा मी साक्षीदार झालो होतो. ह्या आनंदाने मला आणि भारतीय चाहत्यांना आकाश पण ठेंगणे पडले होते आणि आयुष्यात आता काहीच बघायचे शिल्लक राहिले नाही असे वाटायला लागले होते ( त्या काळात भारतीय यष्टिरक्षकाने खेळलेली एखादी कुठलीही महत्त्वपूर्ण खेळी मी विसरलो असल्यास क्षमस्व).

पार्थिव पटेल हा १६ वर्षांचा मुलगा या सर्वाला थोडा अपवाद होता. यष्टीरक्षणसोबतच फलंदाजीमध्ये सुद्धा तो चांगला होता. तरी पण भारतीय संघ द वॉल समोर येऊनच स्थिरावला आणि शेवटी द वॉलनेच विकेटच्या दोन्ही बाजूंना चेंडू रोखण्याची जबाबदारी स्वीकारली.ऑस्ट्रेलिया साठी गिली फलंदाजीमध्ये सलामीला येऊन गोलंदाजाची कारकीर्द खराब करत होता तर यष्टीच्या मागील त्याची चपळता आणि कामगिरीच्या जवळपास सुद्धा कुणी थांबू शकत नव्हतं (संगकारा विशेषज्ञ फलंदाज बनला होता आणि बाऊचर फलंदाजीत भरोसेमंद नव्हता). त्यावेळी गिलीच विश्व क्रिकेटमधील सर्वोत्तम यष्टीरक्षक-फलंदाज होता. त्यामुळे बेव्हनबद्दल जे काही भलं-बुर मी चित्तीत होतो, त्या यादीत आता गिलीचा पण समावेश झाला होता.

कर्णधारपद हे नेहमीच ऑस्ट्रेलियाची मजबूत बाजू किंवा ताकद होती, टेलर-वॉ-पॉन्टिंग-क्लार्क-स्मिथ, यांनी ऑस्ट्रेलियाची एकामागून एक मालिका जिंकत राहण्याची गाडी चालूच ठेवली, आणि का ठेवणार नाहीत? जेव्हा तुमच्या संघात यष्टीरक्षक-फलंदाज गिलि आणि सामना संपवूनच बाहेर येणार बेव्हन असतो तेव्हा विजय हा फक्त थोड्या वेळेचा प्रश्न असतो.

गिलीसारखा यष्टिरक्षक फलंदाज, बेवनसारखा सामना संपवणारा आणि स्टीव्ह वॉसारखा कर्णधार भारतीय संघाला मिळावा असे मी नेहमीच देवाला साकडे घालत होतो. हे तीन खेळाडू भारतीय क्रिकेट संघाला आणि चाहत्यांना निश्चितच जिंकण्याची सवय लावतील हे नक्की होते. भारतीय क्रिकेट संघाचे निवडकर्ते देखील ३ मुख्य आणि महत्वाचे खेळाडू, एक चांगला सामना संपवणारा, एक चांगला यष्टीरक्षक फलंदाज आणि चांगला कर्णधार शोधत होतेच.

१९९९ कर्णधार म्हणून दादा आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या युवीने भारतीय चाहत्यांची सवय थोडी बदलून, आशा वाढवल्या होत्या पण संघ अद्यापहि सामना संपवणारा आणि चांगल्या यष्टीरक्षकची वाट पाहत होता आणि चाहत्यांचे हृदय तर “ये दिल मांगे मोर” चेच गाणे गात होते.

“आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे” हे सिद्ध करण्यासाठी धोनीने बांग्लादेशविरूद्ध पदार्पण केले. धोनी आणि यष्टीरक्षक-फलंदाजाच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीय चाहत्यांसाठी हे पदार्पण हृदयद्रावकच ठरले. धोनीने पहिल्या तीन सामन्यांत केवळ १९ धावाच केल्या आणि मला पार्थिव पटेलचे संघात पुनरागमन होण्याचे स्वप्न दिसायला लागले. पण भारतीय क्रिकेटच्या भविष्याच्या अंधारात धोनी नावाचा सोनेरी सूर्य काहीतरी महान घेऊन येणार होता.

आणि त्यानंतर आला पाक विरुद्धचा तो सामना जेव्हा धोनीने १२३ चेंडूमध्ये १४८ धावा फटकावून पाक गोलंदाजाना सळो की पळो करत त्यांचा धुव्वा उडवला .परंतु धोनीच्या फलंदाजी आणि यष्टिरक्षणाच्या तंत्रात बऱ्याच उणिवा आहेत असे तज्ञांना दिसले. परंतु जोपर्यंत खेळाडू संघासाठी सर्वोकृष्ट कामगिरी करतो आणि संघ जिंकत राहतो, तो पर्यंत भारतीय चाहते आणि मला तंत्राचा काहीच फरक पडत नाही (मांजेरकर, कांबळी अशा उत्तम तंत्राच्या खेळाडूंचे संघासाठीचे योगदान नेहमीच चर्चेचा विषय होता). धोनीने आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या आणि यष्टिरक्षणाच्या जोरावर प्रथम संघात आपले स्थान निश्चित केले, नंतर सामना-विजेता आणि सामना संपवणारा अशा विविध भूमिका साकारण्यासाठी हळू हळू त्याने आपल्या फलंदाजीची शैली आवश्यकतेनुसार बदलली.आणि एकदा जी त्याने कर्णधारपदाची सूत्रे हातात घेतली त्यानंतर तर भारतीय क्रिकेटचा चेहराच बदलला.

“नसीब नेहमी वीराला साथ देते” परंतु काही वर्षाच्या काळात एका धाडसी, जोखीम घ्यायला न भिणाऱ्या, शांत डोक आणि विचारसरणीच्या वीराने भारतीय क्रिकेटचे नशीबच बदलले. त्यांनी हे सर्व केले आपल्यातील सामना संपविण्याच्या,यष्ट्यामध्ये वेगवान धावण्याच्या, यष्टीच्या मागे जलद आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याच्या, संघासाठी कोणत्याही क्रमावर फलंदाजी करायला सज्ज, परिस्थिती आणि गरजेनुसार फलंदाजीची शैली बदलण्याच्या आणि मुख्य म्हणजे संघाला बळकट, एकत्र ठेवण्याच्या, भावनांमध्ये वाहून न जाता शांत मनाने नेतृत्व करण्याच्या आणि विरोधकांना नेहमीच धक्कादायक आश्चर्याने जाळ्यात पकडण्याच्या आपल्या क्षमतेने.

“शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकल्या जात नाही तोपर्यंत सामना संपला नाही” यावर खरोखर विश्वास आणि अंमल करणारा खेळाडू, मास्टर ब्लास्टर बाद झाल्यावरसुद्धा आपण विजय मिळवू शकतो या आशेने चाहत्यांना खुर्चीवर चिकटवून ठेवणारा खेळाडू, षटकारांसह सामना संपविणे छंद आणि आवड असणारा खेळाडू, कोणत्याही आणि कोणाच्याही चेंडूवर आपल्या ताकदीने सहज षटकार मारू शकणारा खेळाडू, क्रिकेट आणि त्यातील परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे माहित असणारा खेळाडू, २०११ विश्वचषक अंतिम सामन्यामध्ये लयमध्ये असणाऱ्या युवीच्या जागी पाचव्या स्थानावर आत्मविश्वासाने फलंदाजीला येण्याची जोखीम पत्करून इतिहास घडविणारा खेळाडू, २००७ मध्ये २०-२० विश्वचषक अंतिम सामन्यात भज्जीने शेवटचे षटक करायला नकार दिल्यावर शांत डोक्यानी जोगिंदर कडून अंतिम षटक करवून घेत विश्वचषक जिंकणारा एक तरुण, अनुभवहीन आणि निर्विवाद कर्णधार असा खेळाडू, विरोधी संघातील खेळाडूचे विचार आणि खेळ वाचण्याची क्षमता असणारा आणि त्यानुसार त्वरित योजना बनविणारा खेळाडू. कर्णधार ज्याने नवीन खेळाडूंना संधी देण्यावर, तरुण खेळाडूंवर, खेळाडूंच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि त्यांना आत्मविश्वास दिला, पुरेशी संधी दिली. जगातील सर्वाधिक यष्टिचित करणारा यष्टीरक्षक, कारकिर्दीमध्ये एकूण १९५ यष्टिचित जे कि दुसऱ्या क्रमांकावर (१३९) असलेल्या यष्टिरक्षकापेक्षा ४०% नी जास्त आहे, हे सिद्ध करते कि तो स्टम्पच्या मागेसुद्धा किती वेगवान होता.

कोणाला तो आवडतो किंवा कोण त्याचा द्वेष करतो, संघातील इतर खेळाडूबद्दल त्याचा दृष्टीकोन कसा होता, त्यांच्यासोबत तो कसा वागला, जुन्या खेळाडूंबरोबर त्याने काय केले, व्यक्ती म्हणून तो कसा होता, त्यानी केव्हा निवृत्त झाले पाहिजे होते वगैरे वगैरे या सर्व गोष्टींचा भारतीय चाहत्यांना काहीच फरक पडत नाहीत. कारण चाहत्यांना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भारताने आयसीसी विश्वचषक २०११ आणि २००७ आयसीसी २०-२० विश्व जिंकला, भारतीय संघ कसोटी आयसीसी रँकिंग मध्ये प्रथमच प्रथम क्रमांकावर आला, आयसीसी चॅम्पियन्स चषक जिंकला, ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध कॉमनवेल्थ बँक मालिका ३ मधून सर्वोत्तम अशा शैलीच्या अंतिम सामन्यामध्ये जिंकली आणि हि सर्व शिखरे भारताने गाठली जगातील सर्वोत्त्कृष्ट सामना संपविणारा, यष्टीरक्षक-फलंदाज आणि शांत चित्ताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात, ज्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांना जिंकण्याची सवय लावली,ज्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत सामना जिंकलेच हा आत्मविश्वास ३% वरून ८०% पर्यंत चढवला.

खास शैलीमध्ये सामना संपविणार्‍या धोनीने, आंतरराष्ट्रीय कारकीर्द मधून मात्र खुपच शांतपणे निवृत्ती पत्करली.

कुठल्याही वाईट घटनेमध्ये नेहमीच काहीतरी सकारात्मक बाब असतेच आणि धोनीच्या निवृत्तीमध्ये असलेली सकारात्मक गोष्ट म्हणजे आता बीसीसीआयकडे रवी शास्त्रीच्या जागी प्रशिक्षक म्हणून निवड करायला दोन सर्वोत्तम पर्याय आहेत. पहिला म्हणजे अर्थातच निर्विवाद “द वॉल” ज्याप्रकारे त्याने युवा क्रिकेट संघाचा खेळ आणि रंग बदलला त्यानंतर त्याला इतर कुठल्याही प्रकारे स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची आवश्यकताच नाही आणि दुसरा व्यक्ती, ज्याला माहित आहे थोडे वयस्क, थकलेल्या, हरवलेल्या आणि कामगिरी खालावलेल्या खेळाडूंसह सुद्धा सामने कसे जिंकता येतात, असा महेंद्रसिंग धोनी. आयपीएलमध्ये चेन्नईसाठी तो नेहमीच वयस्क,इतर संघाद्वारे मुक्त व कामगिरी खालावलेले खेळाडू विकत घेतो (वॉटसन, बद्रीनाथ, मॅकुलम,मॉरीस,पियुष चावला,मोहित शर्मा,बालाजी, रायुडू, जाधव, ताहिर, भज्जी, ड्वेन स्मिथ, हेडन,अ‍ॅल्बी मॉर्केल याची काही उदाहरणे आहेत). परंतु सीएसकेचा पिवळा टी-शर्ट परिधान केल्या केल्या आणि धोनीने सारथी म्हणून संघांची धुरा हातात घेतल्या घेतल्या त्यांना कुठली ऊर्जा आणि लय प्राप्त होते हे देवालाच माहित कारण त्यानंतर ते इतके अपवादात्मक कामगिरी करतात कि ती कामगिरी कारकिर्दीमधली त्यांची सर्वोत्तम कामगिरी बनते. म्हणूनच “उम्मीद पे दुनिया कायम है” म्हणत आशा करूया आणि इच्छा ठेवूया की लवकरच आपल्याला धोनी एका नवीन भूमिकेत बघायला मिळेल, तोपर्यंत आयपीएल जिंदाबाद म्हणत त्याच्या खेळाचा आनंद घेत राहूच.

कर्णधार,खेळाडू आणि त्याच्या खेळासाठी काही ओळी, अंतिम पण शेवटच्या नाही
पल दो पल के शायरकी क्या खूब थी वो शायरी, जो अमर हुयी,
पल दो पल ही तेरी कहानी थी,लेकिन याद है जीती वो जंगे जो तूने है खूब लड़ी,
पल दो पल ही तेरी हस्ती थी, जो हर पल लोगो के दिल में है बसती,
पल दो पल ही तेरी जवानी थी,वो जवानी ही अब जवानो को दीवाना है करती………..

पल दो पल की ये अनमोल कहानी, जिसका नाम महेंद्रसिंह धोनी।

MSD………..Anmol palo ka shayar

1996, at the age of 11 when I started bleeding blue and became a fan of Cricket and especially the Indian Cricket. The first major tournament and the first match of life I watched on TV was Wills world cup 1996 match against Pakistan when Prasad showed the finger back to Sohel by taking his stumps, that was the moment my love doubled. Cousins, the reason behind my love for the cricket. Cousins taught me many rules of cricket, but from observation the first rule of the cricket that I learned on own is to switch off the TV set after Master Blaster gets out in the match. With only 1% of winning hope, you can ask for the final result.

The time when we had 98% confidence that India will surely win the match with ZB, Bangladesh, UAE, Kenya, and non-test playing teams. 40% winning confidence, 110% hope, and 150% nationalism for the match against Pak. 50% winning confidence for matches against NZ, Sri, Eng, WI. 25-30% winning confidence for the match against SA and only 2-3% winning confidence, 200% jealous, and infinite % of the blame on umpires, players for the match against Aussies.

The time, many Indians had anger and jealousy for the Aussie team and players. To witness Aussie defeat, I was watching all their matches against any opponent and I was celebrating Aussie wickets and opponent’s 4-6 like I am the coach or have bet crores of Rs. The Aussie team was so balanced that time it was difficult to see them defeated.

No need to talk about their bowling attack and ours. But one key player who always saved the Aussies sinking ship was Michael Bevan the best finisher of that time, whereas India had Ajay Jadeja as the finisher. But on the 22-yard pitch, Ajay Jadeja was a better hitter than the finisher. He was nowhere close to Michael Bevan’s batting average of 54. I remember, whenever Aussies in trouble Bevan single-handed won many matches for them with tail-enders at nonstriker end by scoring single-double only. So I was always wishing Michael Bevan should change nationality to India or must be injured in some accident (Yes, destructive but those were my thoughts. Nothing was more important than India’s win) or safer side he should retire from cricket.

But God and luck were always with Aussie. Nobody is interested to stop Bevan, these were my thoughts and I was not able to find contrivance of Bevan. On other hand Adam Gilchrist, a wicket-keeper batsman joined hands with Bevan to sail the boat. We had Nayan Mongia as a specialist wicketkeeper only and in the batting as soon as he marked the guard, the tail-enders were starting. 20+ runs at 80+ strike rate in ODI by him was a new Indian record every time by the wicketkeeper-batsman. His greatest achievement is he was on nonstriker end for one of the two consecutive storms hit by Master Blaster at Sharjah in 1998 and 152 in a test match against Aussie as an opener. But once he was out of the team in match-fixing, India kept searching for a good wicket-keeper with a fixed place in the team who will know how to stop the ball by bat if the time comes (wicket-keeper batsman was not our cup of tea, we were happy with good wicket-keeper also).1999-2004 Indian team gave chance to so many wicket-keeper, that the sponsors was printing “Wicket-Keeper” on a T-shirt instead of a name or number so that anybody can use it at last moment. Indian wicketkeepers always followed the rule of Gully cricket “Sabko batting Milani chahiye” so they never spent more time on the pitch. But I was lucky, that I witnessed 94 runs inning of Sameer Dighe in ODI final against WI in the year 2001 and the first century by Indian wicketkeeper on foreign soil in test cricket when Ajay Ratra scored 115 runs against WI in 2002, both the time I felt like I am in heaven and nothing left to see in life (sorry, if I missed any crucial inning played by Indian Wicketkeeper during that period). Parthiv Patel a 16-year old boy was somewhat exception for this, he was good in wicketkeeping and batting also.But India finally settled on The wall, he took the responsibility to stop the ball both sides of the wicket. Whereas for Aussie Gilly as an opener was spoiling the bowler’s career and with gloves, nobody was near to him (Sangkara mostly played with batsman gloves and Boucher was not consistent in batting). At that time Gilly was the best wicketkeeper-batsman in the world cricket. So what I was wishing to happen with Bevan now I was wishing the same for Gilly also.

Captainship was always a strong point of Aussie, Taylor-Waugh-Ponting-Clarke-Smith, continued the Aussie’s winning streak one after another, and why not? when you have Wicket-keeper-batsman Gilly and finisher Bevan in the team, victory is just a matter of time.

I was always praying that India must get a wicket-keeper batsman like Gilly, finisher like Bevan, and captain like Steve Waugh. These three players will make the Indian Cricket fan habitual of winning.

The Indian cricket team selectors were also searching for 3 key players, a good finisher, a good wicket-keeper batsman, and a good captain. 1999 Dada as a captain and Yuvi on number four changed the habit of Indian Fans a little bit but the team was still waiting for a finisher and at least avg wicket-keeper batsman but secretly fans heart’s was saying “Yeh dil mange more”  

आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे (The blind begs one eye God gives two eyes) to prove this, MSD debuted for India against Bangladesh. But debut was heartbreaking for MSD and Indian fans who were waiting for wicketkeeper-batsman.MSD scored only 19 runs in his first 3 matches and frankly, I started thinking about Parthiv Patel’s come back in the team. But something great was written in the Indian cricket’s future. And then came the match against Pak, when Dhoni spoiled the Pak bowling attack by scoring 148 of 123. But experts were found many issues in his batting technique or wicket keeping. But for Indian fans and me, as far as player performa for the team and the team keeps winning, the technique doesn’t matter at all. (Contribution of the good technique players like Manjerkar, Kambali is always a point of discussion). Dhoni with his hitting ability and wicket keeping first fixed his spot in the team. Slowly he changed his batting style for playing the role of match-winner and finisher. Once he wore the captain’s cap then everything thing changed for Indian cricket.

“Fortune favors the Brave” but over the years one brave, risk-taker, cool minded man changed the fortune of Indian cricket with his great ability to finish the match, fastest man between the wickets, quickest and best man behind the wickets, ready to mold his batting style as per the situation in at any batting order, and most importantly keeping the team bonded and leading it from the front with a cool mind and trapping the opponents with a shocking surprise.

The man who believes that the match is not over till the last ball is bowled, a man who kept us stick to the chair after Master Blaster is out, a man who loves to finish the match with sixes, a man who can hit sixer on any ball with his power, a man who knew cricket better, a man who confidently took the risk of batting at number 5 in place of in form Yuvi in 2011 world cup final and made the history, a young and inexperienced captain, who won the 2007 twenty-twenty world cup by giving ball in Joginder’s hand, when Bhajji refuse to bowl last over, a man with his ability to read the mind and game of players and plan accordingly. Who believed in giving the chance, believed in the ability of the players, believed young players, and gave enough chances to perform. Man with the most number of stumping in the world, 195 which 40% more than the player on the second number 139, shows how quick he was behind the stumps also.

Who love, like, or hate him? what was his attitude for any player of the team? what he did with old players? how was he as a person? when he should have retired? all these question don’t matter to an Indian cricket fan. The only thing that matter most is, he won the ICC world cup 2011, 2007 ICC 20-20 world, made Indian team number 1 in ICC test ranking, won the ICC champions trophy, won the Commonwealth bank series against Aussie in Australia in best of 3 final. All this happened in the captainship of Mahendra Singh Dhoni, the worlds the best finisher, wicket-keeper-batsman, and captain cool, a man who made Indian Cricket fan habitual of winning, a man who changed the winning confidence against Aussie from 3% to 80%.

The Man who always finished the match in style finally hanged his gloves in un-style.

But, something is always positive in bad thing also. So one positive thing with MSD’s retirement is now BCCI has two best option as a replacement of Ravi Shastri, first one is of course The Wall, the way he shaped the youth cricket team he doesn’t need to prove anything else and the second man is, who knows how to win the matches with old and lost horses also, MSD. In IPL for CSK, he always buy old, relieved by other teams and underperforming players (Watson, Badrinath, Macullum, Morris, Piyush Chawla, Mohit Sharma, Balaji, Rayudu, Jadhav, Tahir, Bhajji, Dwayne Smith, Haydon, Albie Morkel are few examples). But immediately after wearing the yellow t-shirt of CSK and MSD leading them, God knows what energy and form they get and they perform exceptionally well and best of their career.

“उम्मीद पे दुनिया कायम है” (The world is full of hope) Let’s hope and wish soon we will see MSD in a new role, till then we can enjoy his performance in IPL.

Last but not least lines for captain, player and his play

Pal do pal ke shayar ki kya khub thi wo shayari, jo amar huyi,
Pal do pal hi teri kahani thi,lekin yaad hai abhi bhi wo junge jo tune hai khub ladhi,
Pal do pal hi teri hasti thi, jo har pal logo ke dil me abhi bhi hai basati,
Pal do pal hi teri javani thi,wo javani hi teri ab javano ko diwana hai karati…………….

Pal do pal ki ye anmol kahani, jisaka nam tha Mahendrasingh Dhoni.

Bandish Bandits – Hindi web series review in हिंदी

बंदिश बैंडिट्स, एक हिंदी वेब श्रृंखला जिसकी मुख्य कथा संगीतमय प्रेम कहानी के साथ, एक संगीत परिवार के मतभेद के वजहसे विरासत प्राप्त करने या उसपर प्रभुत्व पाने के लिए होने वाली रोमांचकारी-नाटकीय प्रतियोगिता पर आधारित है । भारतीय शास्त्रीय संगीत से भरपूर और औसतन लंबाई ३३ से ५० मिनटवाले १० भाग अगस्त २०२० के पहले सप्ताह में अमेज़न प्राइम पर प्रदर्शित हुए हैं।

मुख्य भूमिकाओ है, तमन्ना (श्रेया चौधरी) एक युवा, सुंदर, ऊर्जा से भरी, महत्वाकांक्षी लोकप्रिय पॉप गायिका, प्रसिद्ध ऑनलाइन मीडिया तरिका, जो संगीत कार्यक्रमों में सुंदर गीत गाती हैं लेकिन दर्शकों के सामने गाने से डरती हैं। संगीत कंपनी जेपी के साथ उनका अनुबंध विश्व प्रसिद्ध गायक क्वीन एली के साथ गायन के उनके सपने को पूरा करने में मदद करेगा। हालाँकि, कंपनी के साथ उनका अनुबंध ख़तरे में है क्योंकि वह कंपनी को 3 सफल गाने देने के अपने वादे को पूरा नहीं कर पा रही है। उसके अपनी माँ के साथ मतभेद है और उनसे कोई भी मदद लेना उसे पसंद नहीं है। और राधे (ऋत्विक भौमिक) एक युवा, ऊर्जावान, भारतीय शास्त्रीय गायक जो गंडाबंधन कर पंडितजी का उत्तराधिकारी बनना चाहता हैं, संगीत सम्राट बनने के अपने सपने को पूरा करने के लिए, वह घराने के विभिन्न गीत, राग और संगीत पंडितजीसे सीखना चाहता हैं।

सहाय्यक भूमिकाओ में है, पंडित राधमोहन राठौर (नसीरुद्दीन शाह) एक महान भारतीय शास्त्रीय गायक जिन्होंने बीकानेर घराने से संगीत सीखा है, पिछले पच्चीस सालोसे वे जोधपुर के संगीत सम्राट हैं, जो जोधपुर के महाराजा से विशेष सन्मान प्राप्त व्यक्ति है, उन्होंने बीकानेर घराने का नाम बदलकर राठौर घराना किया है और जो वर्तमान में अपने घराने के लिए उत्तराधिकारी की तलाश में हैं, जो उनकी विरासत, घराना आगे बढ़ायेगा और संगीत की सेवा करेगा, अतीत में उन्होंने अपने स्वार्थ के लिए जानबूझकर कुछ गलतियाँ की हैं। दिग्विजय (अतुल कुलकर्णी) पंडितजी के छात्र और एक उत्कृष्ट, महान गायक, उनके बारे में एक रहस्य श्रृंखला देखकर ही जानना बेहतर है। मोहिनी (शीबा चड्ढा) राधे की माँ और इनके बारे में भी एक रहस्य है जो श्रृंखला देखकरही जानना बेहतर है।राजेन्द्र (राजेश तैलंग) राधे के पिता, जो बैंक ऋण में पूरी तरह डूबे हैं, जिनका गंडाबंधन हुआ था ऐसे पंडितजी के विद्यार्थी और पुत्र। देवेंद्र (अमित मिस्त्री) पंडितजी के छोटे बेटे, राधे के चाचा और सल्लागार, जिनका गंडाबंधन हुआ था ऐसे एक और पंडितजी छात्र जिन्हें संगीत सिखना बंद करना पड़ा क्योंकि उन्हें एक विदेशी लड़की से प्यार हो गया था। अर्घ्या (कुणाल रॉय कपूर) जेपी कंपनीका कर्मचारी और तमन्ना का व्यवस्थापक, दोस्त। कबीर (राहुल कुमार) राधे का सबसे अच्छा और करीबी दोस्त, जो कार्यक्रमोंका निर्देशक है, वही जोधपुर में तमन्ना के शो का प्रबंधन करता है और राधे-तमन्ना को मिलवाता और उनकी अक्सर मदद करता है। राजाजी (दिलीप शंकर) जोधपुर के महाराजा और पंडितजी के प्रशंसक जो संगीत सम्राट प्रतियोगिता का आयोजन करते है। हर्षवर्धन (ऋतुराज सिंह) तमन्ना के पिता। मुंशीजी (शशि किरण) महाराज के लेखापाल। अवंतिका (मेघना मलिक) तमन्ना की माँ। रंधावा (संजय नाथ) जेपी म्यूजिक कंपनी के मालिक। विकास यादव (अजय कुमार) बैंक व्यवस्थापक। सूर्या (हर्ष सिंह) महाराज के भाई और राजेंद्र के दोस्त। संध्या (त्रिधा चौधरी) महाराज के भतीजी, राधे की मंगेतर, जिसने बेल्जियम में संगीत सीखा और यूट्यूब से भारतीय शास्त्रीय संगीतकी शिक्षा लियी है, पंडितजी के संगीत की चाहती और प्रशंसक। गोपीनाथ (सुनील पुष्करणा) मोहिनी के पिता। पड्डू (प्रियंका आर्य) तमन्ना की अच्छी दोस्त जिसकी शादी उदयपुर में होती है।

नसीरुद्दीन शाह और अतुल कुलकर्णी, अभिनयक्षेत्रके दो रत्न। कलाकारों की सूची में उनके नामों की उपस्थिति मात्र ही वेब श्रृंखला देखने के लिए पर्याप्त है। कबीर और अर्घ्या ने विनोदी-भावनिक दोस्त-लव गुरु जैसी विभिन्न भूमिकाओं में शानदार काम किया है, बाकी अभिनेताओं ने भी अपनी भूमिकाओं के साथ न्याय किया है। कुछ दृश्यों में अभिनय अनैसर्गिक लगता है, लेकिन स्वीकार्य है। नकाबपोश आदमी के दृश्य बहुत ही कृत्रिम, विनोदी और थोड़े अजीब लगते है। शायद यह संगीत-नाटक शैली श्रृंखला में एक नया प्रयोग हो।

यह श्रृंखला जोधपुर में शुरू होती है, जहां पंडितजी सरस्वती माता और वीणा की पूजा करते हैं और अपनी हवेली में संगीत सीखने के लिए आये छात्रों की कक्षा और रियाज लेते हैं। मुंबई में, तमन्ना एक दोपहिया वाहन से जोधपुर के लिए निकलती है और अर्घ्या जेपी म्यूजिक कंपनी के साथ तमन्ना के अनुबंध पर चर्चा कर रहा होता है।

श्रृंखला दो अलग-अलग शैलियों के गायक, तमन्ना पॉप-डिस्को गायक और राधे भारतीय शास्त्रीय गायक की प्रेम कहानी से शुरू होती है, जो धीरे-धीरे कुछ अलग ही रूप लेती है और प्रेमकहानी के थोड़े तड़के के साथ संगीत प्रतियोगिता-संघर्ष-नाटक-रहस्यवाली कहानी का रूप लेती है। यह घराना और परिवार पर प्रभुत्व के लिए होनेवाली प्रतिस्पर्धा और संघर्ष की कहानी है। कहानी में धीरे-धीरे सामने आता है कि कैसे एक आदमी के अहंकार और गर्व की वजहसे अतीत और वर्तमान में परिवार में मतभेद और द्वेष निर्माण हुआ है। श्रृंखला जिसपर आधारित है वो कहानी कुछ सामान्यही है, लेकिन दिखाए गए रहस्य और कहानी को दिए गए मोड़ दिलचस्प और रोमांचक हैं।

पंडितजी को पेशेवर गायन पसंद नहीं है क्योंकि वे भारतीय शास्त्रीय संगीत के भक्त, विद्वान और प्रशंसक हैं।वे अपने सर्वश्रेष्ठ और विशेष छात्र को अपने घराने का सबसे अच्छा और विशेष संगीत सिखाएंगे, जो घराने का उत्तराधिकारी भी होगा और राठौर घराने को आगे ले जायेगा। दिग्विजय,पंडितजी का पुराना और सर्वश्रेष्ठ छात्र, लेकिन पंडितजी ने उसे पेशेवर गायन की वजहसे और अन्य कुछ कारणोंसे वर्ग और घराने से बाहर कर दिया था। अब वह एक धनी व्यक्ति और एक बड़ी संगीत कंपनी के मालिक है। वह कई साल बाद लौटते है और पंडितजी के राठौर घराने पर वर्चस्व प्राप्त करने के लिए संगीत सम्राट प्रतियोगिता की चुनौती स्वीकार करते है।

पंडितजी का गायक, होशियार, तेज छात्र राधे गंडाबंधन और घराने का विशेष छात्र बनने का अवसर खो देता है। देवेंद्र की सलाह से वह पंडितजी की शुद्धिकरण परीक्षा देने को तैयार होता है और परीक्षा उत्तीर्ण कर, वह गंडाबंधन के बाद घराने का विशेष छात्र बन जाता है। राधे को अपने पिता के कर्ज और हवेलीके नीलामी के बारे में पता चलता है,इस वजहसे वह तमन्ना के साथ साझेदारी करता है और नकाबपोश के रूप में गाने गाता है। वह भारतीय शास्त्रीय संगीत संलयन के साथ गाता है,इस साझेदारी के कारण राधे कुछ ही समय में संगीत की दुनिया में धूम मचा देता है और बहुत प्रसिद्धि प्राप्त करता है। राजेंद्र और देवेंद्र की मदद से, राधे हवेली को बचाता है और बाकि ऋण का भी भुगतान करता है, लेकिन पंडितजी इसके बारे में कुछभी नहीं जानते हैं।

पंडितजी धीरे-धीरे अपनी सुनने की शक्ति खो रहे हैं और अब आगे गा नहीं पाएंगे, इसलिए वह दिग्विजय के खिलाफ संगीत सम्राट प्रतियोगिता में गाने के लिए राधे को चुनते हैं। लेकिन जब पंडितजी को राधे के तमन्ना के साथ व्यावसायिक गायन के बारे में पता चलता है, तो वह राधे को संगीत सिखाने से मना कर देते है और मौन-व्रत ले लेते है। उसके बाद पंडितजी का गौरव, स्वाभिमान, छवि, परिवार और संगीत घराना बचाने के लिए बिखरा हुआ राठौर परिवार एक साथ आता है।

तमन्ना और राधे एक दूसरे से प्यार करते हैं और स्वीकारभी करते हैं। लेकिन राधे की इच्छा के खिलाफ, पंडितजी संध्या के साथ उसकी शादी पक्की करते हैं। राधे तमन्ना से प्यार करता है, संध्या को इस बात का पता चलने के बाद भी वो शादी रद्द करने से इंकार करती है, लेकिन कुछ समय बाद, वो खुद ही शादी तोड़ देती है।

कोई भी संगीत-प्रेम कहानी जुदाई, दिल टूटना और प्रणय के बिना अधूरी है, तमन्ना राधे के बीच झगड़ा होता है और उनका रिश्ता टूट जाता है।संगीत सम्राट की प्रतियोगिता केवल जोधपुर राज्य तक ही सीमित है, लेकिन राधे को लोकप्रियता और समर्थन हासिल करने के लिए, अर्घ्या प्रतियोगिता को पेशेवर और बड़ा बनाने के लिए महाराजा को मना लेता है। इसके अलावा, कई प्रेम कहानिया,संगीत प्रतियोगिता और पारिवारिक मसाले को कहानी में जोड़ा गया है।

मुख्य प्रश्न, क्या राधे पंडितजी के सर्वश्रेष्ठ छात्र और स्थापित गायक दिग्विजय को हराकर घराना बचा पाता है? राधे और तमन्ना की मुलाकात कैसे होती है? तमन्ना राधे से रिश्ता क्यों तोड़ती है? राधे संध्या से शादी करने के लिए क्यों तैयार होता है? संध्या राधे के साथ होनेवाली शादी क्यों तोड़ती है? राजेंद्र पर इतना कर्ज क्यों होता? पंडितजी के मना करने के बाद राधे को संगीत कौन सिखाता है? अचानकसे दिग्विजय कहां से आता है और वह कौन है? अमीर, प्रसिद्ध और सफल गायक दिग्विजय घराने के स्वामित्व के लिए दावा क्यों करता हैं? वह घराने का नाम राठौर से बिकानेर क्यों करना चाहता है? क्या क्वीन एली के साथ गाने का तमन्ना का सपना सच होता है? क्वीन एली तमन्ना की जगह राधे को क्यों चुनती? तमन्ना की माँ बेटी का सपना पूरा करने में बिना बेटी को पता चले उसकी कैसे मदद करती है? तमन्नाके करार का जेपी कंपनी क्या करती है? राधे,व्यावसायिक गायन शुरू करने के बाद परिवार से अपनी पहचान कैसे छिपाता है? २५ साल पहले संगीत सम्राट प्रतियोगिता में पंडितजी को किसने हराया था? उस विजेता का आगे क्या होता है? पंडितजी अपना गौरव और संगीत सम्राट का खिताब फिरसे कैसे हासिल करते हैं? पंडितजी मौन व्रत क्यों चले जाते हैं?मोहिनी अपने प्रतिद्वंद्वी दिग्विजय से बार बार क्यों मिलती है? बंदिश बैंडिट्स क्या हैं? उसका आगे क्या हुआ? क्या तमन्ना और राधे फिरसे एक होते है? बंदिश बैंडिट्स के १० भागोमें ऐसे कई सवालों के जवाब और कई मसाले, रहस्य, रोमांच सामने आएंगे।

यह एक अच्छी और सुन्दर संगीतमय प्रेम कहानी है, जिसमें कहानी हल्के-फुल्के रहस्योद्घाटन के साथ संगीत घराने के विरासत को लेकर होनेवाले संघर्ष के उतार-चढ़ाव के इर्द-गिर्द घूमती है। श्रृंखला एक रोमांचक मोड़ के साथ समाप्त होती है, इसलिए हम श्रृंखला का अगला सीज़न  शुद्ध संगीत प्रेम कहानी या संगीत प्रतियोगिता के अगले चरण की कहानी के साथ आने की उम्मीद कर सकते हैं।

इस वेब श्रृंखला में इस्तेमाल किये गए भारतीय शास्त्रीय गीत और साथही मधुर और मोहक संगीत श्रृंखला को देखने के लिए, ये एकमात्र कारणही बस है। पंडितजी, मोहिनी और दिग्विजय की उपस्थिति और उनका गुणवत्तापूर्ण उच्चकोटिका अभिनय दर्शकों के लिए बोनस है। कबीर और अर्घ्या अपनी हरकतोसे बीच-बीच में हँसाने में कामयाब रहे है। संगीत परिवार पर वर्चस्व के संघर्ष को दियी गयी एक अच्छी प्रेम कहानी की जोड़ और मारधाड़ वाले दृश्य के बिना रोमांचक करने वाली ये श्रृंखला आप निश्चित रूप से देख सकते हैं। संगीत प्रेमियों के लिए संगीत की दावत ही है।

Bandish Bandits – Hindi web series review in मराठी

बंदीश बॅंडिट्स, संगीतमय प्रेमकथा आणि घराण्यातील आपसी मतभेदामुळे संगीत घराण्याचा वारसाहक्क प्राप्त करण्यासाठी किंवा त्याचे प्रभुत्व मिळविण्यासाठी होणारी रोमांचक-नाटकीय प्रतिस्पर्धा असे कथानक असलेले एक हिंदी वेब सीरिज. भारतीय शास्त्रीय संगीताने पूर्णपणे भरलेले आणि सरासरी लांबी ३३ ते ५० मिनिटे असणारे १० भाग ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यामध्ये अमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झाले आहेत.

मुख्य भूमिकेमध्ये आहे तमन्ना (श्रेया चौधरी) तरूण, सुंदर, चैतन्यपूर्ण, महत्वाकांक्षी लोकप्रिय पॉप गायक, प्रसिद्ध ऑनलाइन मीडिया तारिका, जी मैफिलीमध्ये तर सुंदर गाणे गाऊ शकते परंतु थेट प्रेक्षकांसमोर गाणे गायला घाबरते. तिचा जेपी या संगीत कंपनीबरोबरचा करार,तिचे जगातील प्रसिद्ध गायिका क्वीन एलीबरोबर गाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करेल, परंतु कंपनीला ३ यशस्वी गाणी देण्याचे आश्वासन ती पूर्ण करू शकत नसल्याने तिचा कंपनीबरोबरच करार धोक्यात आला आहे, तिच्या आईबरोबर तिचे वाद असतात आणि तिला आईकडून कुठलीही मदत घेणे आवडत नाही. आणि राधे (रीत्विक भौमिक) तरुण, उर्जावान, भारतीय शास्त्रीय गायक ज्याला गंडाबंधन करून पंडितजींचा वारस बनायची इच्छा आहे, संगीत सम्राट बनण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंडितजींकडून त्यांच्या घराण्यातील विविध गाणी,राग, संगीत शिकण्याची त्याची इच्छा असते.

सहाय्यक भूमिकेमध्ये आहेत पंडित राधेमोहन राठोड (नसीरुद्दीन शाह) एक महान भारतीय शास्त्रीय गायक जे बिकानेर घराण्याकडून संगीत शिकले आहेत, गेली पंचवीस वर्षे जोधपूरचे संगीत सम्राट, जोधपूरच्या महाराजाच्या विशेष सन्मानाचे मानकरी आहेत, त्यांनी बीकानेर घराण्याचे नाव बदलून राठोड घराना असे केले असते आणि सध्या आपल्या घराण्याचा वारस शोधत आहेत, जो त्यांचा वारसा, घराणे पुढे घेऊन जाणार आणि संगीताची सेवा करेल, भूतकाळात त्यांनी हेतुपरस्पर आणि स्वार्थापायी काही चुका केल्या असतात. दिग्विजय (अतुल कुलकर्णी) पंडितजींचा विद्यार्थी आणि एक उत्कृष्ट, महान गायक, त्यांच्याबद्दल अजून एक रहस्य मालिका बघून जाणून घेणच चांगले. मोहिनी (शीबा चड्ढा) राधेची आई आणि तिच्याबद्दलसुद्धा एक रहस्य जे मालिका बघून जाणून घेणेच चांगले. राजेंद्र (राजेश तैलंग) राधेचे वडील जे बॅंकेच्या कर्जात बुडालेले आहेत, गंडाबंधन झालेला पंडितजींचा विद्यार्थी आणि मुलगा. देवेंद्र (अमित मिस्त्री) पंडितजींचा छोटा मुलगा, राधेचा काका आणि सल्लागार, ज्याने परदेशी मुलीवर प्रेम केल्यामुळे संगीताचे शिक्षण थांबवावे लागले असे गंडाबंधन झालेले पंडितजींचा आणखी एक विद्यार्थी.अर्घ्या (कुणाल रॉय कपूर) जेपी कंपनीचा कर्मचारी आणि तमन्नाचा व्यवस्थापक, मित्र. कबीर (राहुल कुमार) राधेचा सर्वात चांगला आणि जवळचा मित्र, कार्यक्रम दिग्दर्शक जो जोधपुर मध्ये तमन्नाच्या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करतो आणि राधे-तमन्नाची भेट घडवून आणतो आणि वारंवार त्यांना मदत करतो. राजाजी (दिलीप शंकर) जोधपूरचा महाराजा आणि संगीत सम्राट स्पर्धा आयोजित करणारे पंडितजींचे चाहते. हर्षवर्धन (रितुराज सिंग) तमन्नाचे वडील. मुंशीजी (शशी किरण) महाराजांचा लेखापाल. अवंतिका (मेघना मलिक) तमन्नाची आई. रंधावा (संजय नाथ) जेपी म्युझिक कंपनीचे मालक. विकास यादव (अजय कुमार) बँक व्यवस्थापक. सूर्या (हर्ष सिंह) महाराजांचा भाऊ आणि राजेंद्रचा मित्र. संध्या (त्रिधा चौधरी) महाराजांची पुतणी,राधेची मंगेतर जी बेल्जियममध्ये आणि युट्यूबवरून भारतीय शास्त्रीय संगीत शिकली आहे, पंडितजींच्या संगीताची चाहती. गोपीनाथ (सुनील पुष्करणा) मोहिनीचे वडील. पडडू (प्रियंका आर्य) तमन्नाची चांगली मैत्रीण जिचा विवाह उदयपुरमध्ये होतो.

नसीरुद्दीन शाह आणि अतुल कुलकर्णी, दोन अभिनय क्षेत्रातील रत्न. कलाकारांच्या यादी मध्ये त्यांच्या नावाची एकत्र उपस्थिती हे एकच कारण वेब सीरीज पाहण्यासाठी पुरेसे आहे. विनोदी-भावनिक मित्र-प्रेम गुरू अशा विविध भूमिकांमध्ये कबीर आणि अर्घ्या यांनी छान काम केलं आहे, बाकी कलाकारांनी त्यांच्या भूमिकेस योग्य न्याय दिला आहे. काही दृश्यांमध्ये अभिनय नैसर्गिक वाटत नाही पण स्वीकारार्ह आहे. मुखवटा घातलेल्या माणसाचे दृश्य खूपच कृत्रिम,विनोदी, थोडे विचित्र वाटतात आणि कदाचित संगीत-नाटकीय शैलीच्या मालिकांमध्ये हा नवीन प्रयोग असेल.

मालिकेची सुरुवात जोधपूर मध्ये होते, जिथे पंडितजी सरस्वती माता आणि वीणेचे पूजन करून हवेलीमध्ये संगीत शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांचा वर्ग आणि रियाज घेत असतात. मुंबईमध्ये तमन्ना दुचाकीवरून जोधपूरसाठी निघते आणि अर्घ्या जेपी संगीत कंपनीबरोबर तिच्या करारावर चर्चा करत असतो.

तमन्ना पॉप-डिस्को गायक आणि राधे भारतीय शास्त्रीय गायक,या दोन वेगवेगळ्या शैलीच्या गायकांच्या प्रेमकथेने सुरु होणारी मालिका, हळू हळू शैली बदलत संगीत प्रतिस्पर्धा-संघर्ष-नाटक-रहस्य शैलीला प्रेमाची थोडी झालर असलेल्या कथेचे रूप घेत जाते. घराणे व कुटूंब इत्यादींवर प्रभुत्व किंवा वर्चस्व मिळवण्याच्या प्रतिस्पर्धेची आणि संघर्षाची ही कथा बनते. कथा हळूहळू उलगडत जाते की कसे एका माणसाच्या अहंकार आणि गर्वाने भूतकाळात आणि वर्तमानात कुटुंबात मतभेद आणि द्वेष निर्माण केला आहे. मालिकेचा पाया किंवा आधार असलेली कथा काही प्रमाणात सामान्यच आहे परंतु दाखविण्यात आलेले रहस्य आणि कथेमधील वळणे मनोरंजक आणि रोमांचक आहेत.

पंडितजींना व्यावसायिक गायन केलेले आवडत नाही कारण ते भारतीय शास्त्रीय संगीताचे भक्त, ज्ञानी आणि चाहते आहेत.त्यांच्या सर्वोत्कृष्ट आणि खास विद्यार्थ्यांला ते त्यांच्या घराण्यातील उत्तम आणि विशेष संगीत, राग शिकवतील, जो घराण्याचा वारस असेल आणि राठोड घराणा पुढे घेऊन जाणार. दिग्विजय, त्यांचा जुना व सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पण व्यावसायिक गायन सुरू केल्यामुळे व इतर काही कारणांमुळे पंडितजींनी त्याला वर्ग व घरान्यामधून हाकलून दिले होते. आता तो एक श्रीमंत व्यक्ती आणि एका मोठ्या संगीत कंपनीचा मालक आहे. अनेक वर्षानंतर तो परत येतो आणि पंडितजींच्या राठोड घराण्यावर दावा सांगण्यासाठी संगीत सम्राट स्पर्धेचं आव्हान स्वीकारतो.

पंडितजींचा तेजस्वी,हुशार विद्यार्थी राधे गंडाबंधन आणि घरान्याचा विशेष विद्यार्थी होण्याची संधी गमावतो. देवेंद्रच्या सल्ल्यानंतर तो पंडितजींची शुध्दीकरण चाचणी देतो आणि त्यात उत्तीर्ण होऊन गंडाबंधनानंतर घराण्याचा विशेष  विद्यार्थी होतो. राधेला वडिलावरील कर्जाबद्दल आणि हवेलीच्या लिलावाबद्दल माहिती मिळते म्हणून तो तमन्नाबरोबर भागीदारी करतो आणि मुखवटा घातलेला माणूस म्हणून गातो. तो भारतीय शास्त्रीय संगीत संलयन मध्ये गातो, या भागीदारी मुळे तो अल्पावधीतच संगीताच्या दुनियेत खळबळ माजवतो आणि भरपूर प्रसिद्धी मिळवतो. राजेंद्र आणि देवेंद्रच्या मदतीने राधे हवेली वाचवितो आणि बाकी सर्व कर्ज पण फेडतो परंतु पंडितजींना याविषयी काहीही माहिती नसते.

पंडितजी हळू हळू आपली श्रवणशक्ती गमावत असतात आणि पुढे गाऊ शकणार नाहीत, म्हणून ते संगीत सम्राट स्पर्धेमध्ये दिग्विजयच्या विरोधात गाण्यासाठी राधेची निवड करतात. परंतु जेव्हा पंडितजींना राधेच्या तमन्नाबरोबरच्या व्यावसायिक गायनाबद्दल माहित होते तेव्हा ते राधेला संगीत शिकवण्यास नकार देतात आणि मौन-व्रत धारण करतात. त्यानंतर पंडितजींचा अभिमान, प्रतिमा, कुटुंब आणि संगीत घराना इ. वाचवण्यासाठी विखुरलेले राठोड कुटुंब एकत्र येते.

तमन्ना-राधे एकमेकांवर प्रेम करतात आणि एकमेकांजवळ त्याचा स्वीकार पण करतात. पण राधेच्या इच्छेविरुध्द पंडितजी त्याचे लग्न संध्याबरोबर पक्के करतात. राधेला तमन्ना आवडते हे कळल्यानंतर सुद्धा संध्या हे लग्न रद्द करण्यास नकार देते, पण काही वळणानंतर ती स्वतःच हे लग्न मोडते.

कोणतीही संगीत-प्रेमकथा विरह, हृद्य तुटणे आणि प्रणया शिवाय पूर्ण होत नाही, तमन्ना राधेचा झगडा होते आणि त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आणि कटुता निर्माण होते. संगीत सम्राटची स्पर्धा फक्त जोधपूर राज्यापुरती मर्यादित असते, पण राधेला लोकप्रियता आणि पाठबळ मिळावे म्हणून अर्घ्या स्पर्धा व्यावसायिक आणि मोठी करण्यास महाराजांना प्रवृत्त करतो. यासोबतच कथेत अनेक प्रेमकथा, प्रतिस्पर्धा आणि कुटूंबाचा मसाला भरला आहे.

मुख्य प्रश्न, पंडितजींचा उत्कृष्ट विद्यार्थी आणि प्रस्थापित गायक दिग्विजयला पराभूत करून राधे घराना वाचवू शकतो का? राधे आणि तमन्नाची भेट कशी होते? तमन्ना राधेशी ब्रेकअप  का करते? राधे संध्याशी लग्न करण्यास का तयार होतो ? संध्या राधेसोबतच लग्न का मोडते? राजेंद्रवर प्रचंड कर्ज का होते? पंडितजींनी नकार दिल्यानंतर राधेला संगीत कोण शिकवते? एकदम दिग्विजय कुठून येतो आणि तो कोण असतो? श्रीमंत, प्रसिद्ध आणि यशस्वी गायक दिग्विजय घरानाच्या मालकी वर दावा का करतो? त्याला घराण्याचे नाव राठोडवरून बिकानेर का करायचे असते? क्वीन एलीबरोबर गाण्याचे तमन्नाचे स्वप्न पूर्ण होते का? क्वीन एली तमन्ना ऐवजी राधेची निवड का करते? तमन्नाची आई मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला कळू न देता कशी मदत करते? तमन्नाच्या कराराचे जेपी कंपनी काय करते? राधे, व्यावसायिक गायन सुरू केल्यावर कुटुंबापासून स्वतःची ओळख कशी लपवतो? पंचवीस वर्षांपूर्वी संगीत सम्राट स्पर्ध्येमध्ये पंडितजीला कोणी हरवले असते? त्या विजेताचे पुढे काय होते? पंडितजी स्वतःचा अभिमान आणि संगीत सम्राट पदवी कसे परत मिळवतात? पंडितजी मौन व्रत का घेतात? मोहिनी प्रतिस्पर्धी दिग्विजयला वारंवार का भेटते? बंदिश बॅंडिट्स म्हणजे काय? त्याचे काय होते? शेवटचा प्रश्न तमन्ना आणि राधे पुन्हा एकत्र येतात का? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आणि अजून बराच मसाला,रहस्य, रोमांचक वळणे बंदिश बॅंडिट्सच्या १० एपिसोडमध्ये उघडकीस येतील.

ही एक उत्तम संगीत प्रेमकथा आहे, ज्यात कथा थोड्या हलक्या-फुलक्या रहस्यासह संगीत घराण्यावर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी होणाऱ्या संघर्ष, चढाओढीतून मिळणाऱ्या वळण व त्याभोवती फिरते. मालिकेचा शेवट एका रोमांचक वळणाने होतो त्यामुळे आपण शुद्ध संगीत प्रेमकहाणीने भरलेला किंवा संगीत प्रतिस्पर्धेच्या पुढील टप्प्यातील कथेसह मालिकेच्या पुढील हंगामाची अपेक्षा करू शकतो.

ही वेब मालिका बघण्यासाठी मालिकेतील भारतीय शास्त्रीय गीतासोबतच मधुर आणि मोहक संगीत हे एकच कारण पुरेसे आहे. पंडितजी, मोहिनी आणि दिग्विजय यांची उपस्थिती आणि त्यांचा दर्जेदार अभिनय हे चाहत्यांसाठी बोनस आहे. कबीर आणि अर्घ्या मध्ये मध्ये हसवत राहतात. संगीत घराण्यावर वर्चस्वाच्या संघर्षाला देण्यात आलेल्या एका चांगल्या प्रेमकथेचा तडका आणि मारधाडेचा दृश्य नसताना पण रोमांचक असणारी ही मालिका नक्कीच बघू शकता.संगीत प्रेमींसाठी तर ही संगीताची मेजवानीच आहे.

Bandish Bandits – Hindi web series review in english

Bandish Bandits, a Hindi web series with a plot of a musical love story, and the drama of rivalry for dominance or mastery of music Gharana. 10 episodes fully loaded with Indian classical music and an average length of 33 to 50 minutes is streaming since the first week of August 2020 on Amazon Prime.

Lead role by Tamanna (Shreya Chaudhary) young, beautiful, dynamic, aspiring popular pop singer, famous online media sensation, who performs in concerts but fears to perform live. Her contract with JP, a music company will help her to fulfill her dream to sing with world-famous singer Queen Eli. But contract is in danger as she is not able to fulfill the promise of giving 3 hit songs to the company, she haves some clashes with her mother and she doesn’t like to get any help from her and Radhe (Ritwik Bhowmik) aspiring young Indian classical singer who wants to have Gandabandhan and heir of Panditji, wants to learn various special raagas, songs from Panditji to become the Sangeet Samrat like Panditaji.

Other roles are Pandit Radhemohan Rathod (Naseeruddin Shah) a great Indian classical singer who learned music from Bikaner Gharana, The Sangeet Samrat of Jodhpur from last twenty-five years, special honorary of the King of Jodhpur, he changed Bikaner Gharana name to Rathore Gharana and searching for the heir for his Gharana, who will take forward his legacy, Gharana and serve the music, he did some intentional mistakes in his past life. Digvijay (Atul Kulkarni) Panditji’s student, a great singer, Panditji don’t like him and one major suspense of him, is better to watch in series only. Mohini (Sheeba Chaddha) Radhe’s mother and one major suspense about her also, is better to watch in series. Rajendra (Rajesh Tailang) Radhe’s father who is in the bank’s huge debt and one of the Gandabanadhit student and son of the Panditji. Devendra (Amit Mistry) Panditji’s younger son, Radhe’s uncle, mentor, another Gandabandhit student of the Panditji,who lost his music education because he loved the foreign girl. Arghya (Kunaal Roy Kapur) JP company’s employee and Tamanna’s manager, friend. Kabir (Rahul Kumar) Radhe’s best friend and event director who arranges Tamanna’s show in Jodhpur and helps Radhe to meet Tamanna, keep helping them frequently. Rajaji (Dilip Shankar) King of Jodhpur and fan of Panditji who organizes the Sangeet Samrat competition. Harshvardhan (Rituraj Singh) Tamanna’s father. Munshiji (Shashi Kiran) King’s accountant. Avantika (Meghna Malik) Tamanna’s mother. Randhawa (Sanjay Nath) JP Music Company’s owner. Vikas Yadav (Ajay Kumar) Bank manager. Surya (Harsh Singh) King’s brother and Rajendra’s friend. Sandhya (Tridha Choudhury) King of Jodhpur’s niece and Radhe’s fiancee who learned music in Belgium and some Indian classical from YouTube and Panditji’s fan. Gopinath (Suneel Pushkarna) Mohini’s father. Paddu(Priyanka Arya) Tamanna’s best friend who gets married in Udaipur.

Naseeruddin Shah and Atul Kulkarni, two gems of the acting. The presence of their name together in star cast is one reason enough to watch the web series. Kabeer and Arghya are like a cherry on top with the role of comedian-emotional friend-love guru etc. Everybody else did justice to their role. In some scenes, acting doesn’t look natural but acceptable. Masked man’s look is very artificial, funny, looks odd, and doesn’t suited to musical drama, but maybe it’s a experiment.

The story starts in Jodhpur, Panaditji praying to Sarswati Maata and Veena, to start music class of the students for the day in his Haveli. In Mumbai Tamanna going to Jodhpur by riding a bike and in JP company’s office Arghya discussing Tamanna’s contract with them.

A story, which starts as a love story of two different genre singers Tamanna pop-disco and Radhe Indian classical singer, episode by episode changes the genre to music rivalry-drama-suspense story, with only a small touch of love stories. It became the story of rivalry for dominance or mastery of  Gharana and family etc. Slowly story reveals how the ego of a man spoiled everything in a family in the past and present. The base plot is somewhat common but suspense, twist, and turns in story is interesting and exciting.

Panditji doesn’t like commercial singing, he is a devotee of Indian classical music. He will teach the best and special music from Gharana to his best and Gandabandhit student only, who will be the heir of Gharana. Digvijay his old and best student but Panditji expelled him from class and Gharana because he starts commercial singing and also some other reason. Now he is rich man and owns a big music company. After many years he comes back to claim Panditji’s Rathore Gharana by challenging him in the Sangeet Samrat.

Radhe a bright student of panditji, loses an opportunity of Gandabandhan and to become a special student of Gharana. After Devendra’s advice, he passes the Purification test of Panditji and became a special student after Gandabandhan. Somehow he comes to know about Rajendra’s debt and haveli’s auction so he collaborates with Tamanna for singing as a Masked man. He sings Indian classical with fusion, soon after collaboration, he becomes a music sensation in a short time. Radhe with the help of  Rajendra and Devendra saves haveli and Panditji unaware of all about this.

Panditji slowly losing his hearing ability and can not sing anymore, so he chooses Radhe for the Sangeet Samrat to sing against Digvijay. When Panditji comes to know about Radhe’s commercial singing with Tamanna, he refuses to teach him and vow of Maun-vrat. Then scattered family comes together to save Panditji’s pride, image, family and music Gharana, etc.

Tamanna-Radhe loves each other and accepts the same, but against Radhe’s wish, Panditji fixes his marriage with Sandhya. Sandhya refuses to cancel the marriage after knowing also Radhe loves Tamanna, but after some turns, she breaks marriage on her own.

No musical-love story completes without intimacy and break-up, Tamanna fights with Radhe and breaks up their relation. A competition of the Sangeet Samrat is limited for Jodhpur only, but to gain popularity and support for Radhe, Arghya convinces King to make it a commercial and bigger event . Along with this much more masala of love stories, rivalry, and family is added in the story.

The main question does Radhe saves Gharana, by defeating Panditji’s great student and established singer Digvijay? How Radhe and Tamanna meet? Why Tamanna breaks up with Radhe? Why Radhe agrees to marry Sandhya? Why Sandhya cancels marriage with Radhe? Why Rajendra is in huge debt? Who teaches music to  Radhe, after Panditji refuses? From where Digvijay comes in the picture and who is he actually? Why rich, famous, and hit singer Digvijay claims to own Gharana? Why does he want to change the name from Rathore to Bikaner? Does Tamanna’s dream to sing with Queen Eli fulfills? Why Queen Eli chose Radhe, over Tamanna? What role Tamanna’s mother does to fulfill the daughter’s dream without let her know? What JP company do with Tamanna’s contract? How Radhe hides identity from family after he starts singing commercial singing? To whom Panditji lost the Sangeet Samrat competition twenty-five years ago? What happens to that winner? How Panditji regained his pride and the Sangeet Samrat? Why Panditji go on Maun vrat? Why Mohini often meets rival Digvijay? What is Bandish Bandits? What happens to it? Last but not least Tamanna and Radhe comes together again? And many more masala, suspense, twist, and turns will be revealed in 10 episodes of Bandish Bandits.

It is a good musical drama love story filled with light suspense and twist-turns to dominate music Gharana. Series ends with a twist so you can hope for the next season of the series with a pure musical love story or story of the next stage of musical rivalry.

Sweet and awesome music with Indian classical songs one reason enough to spend time on this web series. Panditji, Mohini, and Digvijay’s presence and their class acting is a bonus. Kabeer and Arghya will keep you smiling. You can watch this story of musical rivalry, having Tadaka of a good love story and series that thrills without any action scene. It is a musical feast for music lovers.

स्वतंत्रता

illustration of Tricolor India background with Nation Hero and Freedom Fighter like Mahatma Gandhi, Bhagat Singh, Subhash Chandra Bose for Independence Day

स्वतंत्र भारतात जन्माला आलेले आपण, स्वातंत्र्याच्या सर्व मूलभूत मानवी हक्कांसह किंवा त्याहीपेक्षा जास्तच सुविधांसह जीवन व्यतीत करीत आहोत. लॉकडाउन लादल्या जाईपर्यंत “स्वातंत्र्य किंवा मुक्तता” या शब्दाला किंवा त्याच्या मूल्याला आयुष्यात फारच कमी महत्त्व होते (म्हणतात न माणसाला सहज आणि आयत्या मिळालेल्या वस्तूची किंमत नसते). परंतु जेव्हा सरकार द्वारा लॉकडाउन घोषित करण्यात आला किंवा लादण्यातच आला तेव्हा स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजण्यास खरोखरच खूप मदत झाली.

आपल्या कोणत्याही मूलभूत मानवाधिकारांना स्पर्श न करता अचानक सरकारने लॉकडाउन लादला होता किंवा लावला होता. सुरक्षिततेसाठी आणि निरोगी आरोग्यासाठी बचाव म्हणून, जोपर्यंत गोष्टी सामान्य होत नाहीत किंवा प्रकोप थोडा कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला फक्त घराच्या आतच रहावे लागणार होते. घरात रहावे लागलेले ते ३-४ महिने (तुरूंगात नाही किंवा कोणत्याही बंधनात नाही) गुलामी किंवा तुरूंगात असल्यासारखे वाटत होते, आपण निराशे कडे झुकत चाललो होतो,उदास झालो होतो, रागीट अथवा चिडके बनत चाललो होतो किंवा मानसिक रित्या कमजोर पडत चाललो होतो म्हणून आपण स्थिर मानसिक आरोग्यासाठी प्रेरक वक्ते, विनोदवीर, डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ यांचे मार्गदर्शन घेत होतो किंवा त्यांच्याशी संवाद साधत होतो. आणि हे सर्व तेव्हा घडत होते जेव्हा बरेच लोक घरूनच काम करत होते, टीव्ही, इंटरनेट, मोबाइल, दूरदर्शन, यूट्यूब, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम यासारख्या मनोरंजनासाठी बर्‍याच गोष्टी उपलब्ध होत्या आणि मुख्य म्हणजे सोशल मीडियावर मनमोकळेपणाने विचार, विरोध व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य होते.याचा अर्थ असा की आपण घरी राहण्याच्या एका निर्बंधासह स्वतंत्र आणि मुक्त होतो आणि मुख्य गोष्ट की तो निर्बंध सुद्धा आपल्या स्वतःच्या सुरक्षितता आणि आरोग्यासाठीच होता.

लॉकडाउन चे सुरुवातीचे काही दिवस सहज सुरळीत निघून गेले परंतु जसे जसे दिवस जात होते तसे तसे खरेदीला, हॉटेलमध्ये, मॉलला, चित्रपट बघायला, पर्यटनासाठी जाऊ शकत नाहीत म्हणून आपण निराश, उदास, तणावग्रस्त, दु:खी झालो आणि सरकारवर चिडलो, रागावलो होतो. आपल्याला असे वाटू लागले की आपण गुलामगिरीतच आहोत, बंधनात अडकले आहोत म्हणून आपण बंधनमुक्तते किंवा स्वातंत्र्यासाठी ओरडण्यास,हल्ला करण्यास सुरवात केली.

लॉकडाउनमध्ये थोडी सूट मिळाल्यावर, ४ महिन्यांनंतर जेव्हा आम्ही कारमध्ये छोट्या ड्राईव्हसाठी बाहेर पडलो तेव्हा थोडं दूर गेल्यावर वाटले की आपण स्वतंत्र देशात श्वास घेत आहोत, पुन्हा स्वातंत्र्य मिळाल्यासारखे, गुलामगिरीच्या बेड्या तुटून आपण बंधनमुक्त झालो आहे असे वाटू लागले. तेव्हाची ती भावना किंवा मानसिक स्थिती खरोखरच शब्दांमध्ये मांडता येण्यासारखी नाही आणि त्या क्षणी मनात एकच विचार आला की हीच भावना म्हणजे स्वातंत्र्य आहे.  

त्या क्षणी मला समजले की चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला खान सारख्या अनेक वीरांनी जगण्याऐवजी स्वातंत्र्य किंवा आनंदाने मृत्यूला कवटाळणे का निवडले आणि ते देखील अगदी लहान वयात, काही स्वातंत्रवीर फक्त २३ वर्षांचे होते आणि काही तर त्यापेक्षा पण कमी वयाचे होते (२३ व्या वर्षी आपण काय करत होतो किंवा करत आहोत याचा तर विचार करायलाच नको). ५० वर्षांपेक्षा अधिक वयाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी ३६० किलोमीटर दांडीला पायी चालत का गेले, त्यांनी देशव्यापी असहकार आंदोलना कशासाठी पुकारले, त्यांनी अनेक वेळा सत्याग्रह किंवा उपोषण का केले,कुठलाही विचार न करता हसत हसत तुरुंगात का जात होते. ४० वर्षांपेक्षा अधिक वयाचे सुभाषचंद्र बोस ब्रिटिश साम्राज्याविरूद्ध सैन्य उभे करण्यासाठी अनेक अडचणी,त्रास सहन करत, संकटातून मार्ग काढत जर्मनी, जपान कशासाठी गेले. याव्यतिरिक्त लोकमान्य टिळक, विनायक सावरकर, लाला लाजपत राय, खुदीराम बोस, बटुकेश्वर दत्त, उधम सिंग, सरदार वल्लभ भाई पटेल, अनंत कान्हेरे, बलवंत फडके, अलूर सीतारामा राजू, हेमू कलानी,मातंगिनी हजरा, वांचीनाथन, कृष्णाजी गोपाळ कर्वे, बाघा जतिन, रोशन सिंग, प्रभावती देवी, प्रीतिलता वडेदार, जतींद्र नाथ दास, दुर्गावती देवी, भगवती चरण वोहरा, मदन लाल धिंग्रा, कुशल कोंवर, सूर्य सेन, अरुणा असफ अली यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांची कधीही न संपणारी यादी ज्यांनी फक्त आणि फक्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केले. कारण या लोकांनाच स्वातंत्र्याचा खरा अर्थ किंवा मूल्य माहित होते आणि ते सहजासहजी किंवा ताटात सजवून मिळणार नाही हे पण ते जाणून होते म्हणून गुलामगिरीत जगण्याऐवजी त्यांनी स्वातंत्र्यलढा लढत लढत हसत मृत्यूला आलिंगन देणे स्वीकारले. (जरा कल्पना करा की जर सरकारने लॉकडाऊनमध्ये विद्युत पुरवठा बंद केला असता आणि आपण टीव्ही, मोबाइल, इंटरनेट, सोशल मीडिया इत्यादींचा वापरच करू शकलो नसतो, आपल्याला प्रश्न विचारण्याचा किंवा विरोध करायचा हक्कच नसता,विना चौकशी अटक हा नियम केला असता, वस्तूंच्या किंमतीत असंबंध वाढ केली असती किंवा भरघोस कर लादले असते तर आपली काय परिस्थिती झाली असती? गुलामगिरी म्हणजे नेमकं काय याची एक छोटीशी कल्पना)

जर आपण अगदी थोडेच बंधन असलेल्या ३-४ महिन्यांच्या लॉकडाउनमध्येच घाबरलो, निराश-दु:खी-उदास-मानसिकरीत्या तणावग्रस्त झालो, तर कल्पना करा की जर आपल्याला २० वर्षे (२०० वर्ष्याच्या ब्रिटिश शासनाचा तर विचार न केलेलाच बरा) अशा परिस्थिती, बंधनामध्येच ठेवण्यात आले असते तर आपली स्थिती काय झाली असती किंवा आपल्यासोबत काय घडले असते. म्हणूनच हे स्वातंत्र्य मौल्यवान आहे आणि त्याचा योग्य वापर करण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. त्यामुळे देश, स्वातंत्र्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःचे जीवन अर्पण केले त्यांच्या मार्गाचा आणि तत्त्वांचा विचार न करता त्या सर्वांचे आभार मानणे आणि आदर करणे आवश्यक आहे आणि ते आपले कर्तव्य सुद्धा आहे.

आपण, स्वातंत्र्य सैनिकांच्या रक्ताने लाल झालेल्या दिवसाच्या सुट्टीचा आनंद निश्चितच घेऊ शकता कारण स्वतंत्र देशात स्वतंत्र नागरिकाला मिळालेला तो पण एक मूलभूत स्वतंत्र अधिकार-हक्क आहे. संपूर्ण दिवसाचा आपण गाणी ऐकून, चित्रपट बघून, विविध स्थळांना भेटी देऊन किंवा आपल्याला हव्या त्या मार्गाने आनंद घेऊ शकता, परंतु एक सुज्ञ आणि जबाबदार नागरिक म्हणून सुट्टीच्या दिवसातील किमान १५ मिनिट तरी देश आणि स्वातंत्र्यसैनिकांसाठी काही विधायक, सकारात्मक कार्य करायला समर्पित करण्याचा प्रयत्न करूच शकतो, विशेषत: स्वातंत्र्यलढ्यात जीव गमावलेल्यांसाठी जेणेकरून आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे श्वास घेऊ शकू आणि १५ ऑगस्ट स्वतंत्रता दिवस अभिमानाने साजरा करू शकू.

आज़ादी

illustration of Tricolor India background with Nation Hero and Freedom Fighter like Mahatma Gandhi, Bhagat Singh, Subhash Chandra Bose for Independence Day

आज़ाद भारत में जन्मे हम, स्वतंत्रता के सभी बुनियादी मानव अधिकारों या उससे भी अधिक सुविधाओं के साथ इस देश में रह रहे हैं। लॉकडाउन लागू होने तक, “स्वतंत्रता या मुक्तता” शब्द या उसके मूल्य का जीवन में बहुत कम महत्व था (कहते है ना की जो चीज आदमी को आसानीसे और मुफ्त में मिलती है उसे उसकी कोई किम्मत नहीं होती)। लेकिन जब सरकार द्वारा तालाबंदी की घोषणा की गई या लगाई गई, तब वास्तव में स्वतंत्रता का सही अर्थ समझने में मदद मिली।

हमारे किसी भी बुनियादी मानवाधिकारों पर बंधन लाये बिना सरकार ने अचानक ही तालाबंदी घोषित कर दी या लगा दी। खुद की सुरक्षा और स्वस्थ जीवन के लिए,जब तक कि चीजें सामान्य नहीं हो जाती या प्रकोप कम नहीं हो जाता तब तक आपको बस घर के अंदर रहना था। घर के अंदर बंद रहकर गुजारे ३-४ माह (जेल या किसी बंधन में नहीं) गुलामी या कारावास में होने की भावना जागरूक कर रहे थे, हम निराशा के खाई में गिरते जा रहे थे, उदास थे, चिड़चिड़ापन स्वभाव छलक रहा था या हम मानसिक अस्थिरता के शिकार होते जा रहे थे, इसलिए हम स्थिर मानसिक स्वास्थ्य के लिए प्रेरक वक्ता, हास्य कलाकार, डॉक्टर और मनोचिकित्सकों से मार्गदर्शन ले रहे था या उनसे चर्चा कर रहे थे। और यह सब तब हुआ जब बहुत सारे लोग घर से ही काम कर रहे थे,मनोरंजन के लिए टीवी, इंटरनेट, मोबाइल, दूरदर्शन, यूट्यूब, नेटफ्लिक्स, अमेज़ॅन प्राइम जैसी चीजें उपलब्ध थीं और मुख्य बात सोशल मीडिया पर अपना ग़ुस्सा, विचार व्यक्त करने की स्वतंत्रता थी। इसका मतलब बस घर में रहने के एक प्रतिबंध के साथ हम स्वतंत्र और मुक्त थे, और मुख्य बात यह कि प्रतिबंध भी हमारी अपनी सुरक्षा और स्वास्थ्य के लिए था।

तालाबंदी के शुरुवाती कुछ दिन आसानी से गुजर गए लेकिन जैसे-जैसे दिन बीतते गए खरीदारी, होटल, मॉल, सिनेमा, पर्यटन नहीं जा सकते, इसलिए लोग निराश, उदास, तनावग्रस्त, दुखी और सरकार पर गुस्सा हो गए। लोगों को ऐसा लगने लगा कि वे गुलामी में हैं,बंधन में हैं, और लोगोने बंधन से मुक्ति या स्वतंत्रता के लिए चिल्लाना, रोना शुरू कर दिया।

तालाबंदी में  थोड़ी छूट मिलनेपर, ४ महीने बाद जब हम कार में एक छोटी ड्राइव के लिए निकले, तब थोड़ा आगे जाने पर ऐसा लगा कि हम एक स्वतंत्र देश में सांस ले रहे हैं, हमें ऐसा लग रहा था कि हम फिर से आज़ाद हो गए, लग रहा था मानो हम बंधनमुक्त हो गए हो। उस समय की वह भावना या मानसिक स्थिति शब्दों में व्यक्त नहीं कियी जा सकती। उस समय केवल एकही विचार मन में आया कि यही वो भावना है जिसे  स्वतंत्रता कहते है।

उस क्षण समझ में आया क्यों चंद्रशेखर आज़ाद, भगत सिंह, राजगुरु, सुखदेव, रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला खान जैसे कई वीरो ने बहुत कम उम्र में ही जिंदगी के उपर आजादी या हसते हसते मौत को गले लगाना चुना।  कुछ स्वतंत्रता सेनानी केवल २३ वर्ष के थे और कुछ तो उससे भी छोटे। (आप-हम २३ साल की उम्र में क्या कर रहे थे या कर रहे है, यह सोचने की ज़रूरत नहीं है)। ५० साले से ज्यादा उम्र वाले राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्यों नमक सत्याग्रह के लिए दांडी ३६० किलोमीटर पैदल चलते गये, क्यों उन्होंने देशव्यापी असहयोग आंदोलन का आह्वान किया, क्यों वे बार बार सत्याग्रह या अनशन करते थे, क्यों वह बिना किसी विचार के मुस्कुराते हुए बार बार जेल। ४० साले से ज्यादा उम्र वाले सुभाष चंद्र बोस, क्यों ब्रिटिश साम्राज्य के खिलाफ सेना खड़ी करने के लिए कई परेशानी, कठनाईया और संकटो का सामना करते हुए  जर्मनी और जापान गए। इनके अलावा लोकमान्य तिलक, विनायक सावरकर, लाला लाजपत राय, खुदीराम बोस, बटुकेश्वर दत्त, उधम सिंह, सरदार वल्लभ भाई पटेल, अनंत कान्हेरे, बलवंत फड़के, आलूर सीतारमा राजू, हेमू कलानी, मातंगिनी हाजरा, वंचिनाथन, कृष्णजी गोपाल कर्वे, बाघा जतिन, रोशन सिंह, प्रभावती देवी, प्रीतिलता वडेदार, जतीन्द्र नाथ दास, देवी दुर्गावती, भगवती चरण वोहरा, मदन लाल ढींगरा, कुशाल कोंवर, सूर्य सेन, अरुणा आसफ़ अली जैसे कई स्वतंत्रता सेनानियों की कभी न खत्म होने वाली सूची जिन्होंने आजादी के लिए हसते हसते अपना जीवन बलिदान कर दिया। क्योंकि यही वो वीर थे जो स्वतंत्रता का सही अर्थ या मूल्य जानते थे और साथ ये भी जानते थे कि आज़ादी आसानी से या थाली में सजाकर नहीं मिलेंगी।  इसलिए गुलामी में रहने के बजाय, उन्होंने आजादी की लड़ाई लड़ते-लड़ते हसकर मौत को गले लगाने चुना। (कल्पना करें कि अगर सरकार ने तालाबंदी में बिजली सप्लाई बंद कर दी होती और आप टीवी, मोबाइल, इंटरनेट, सोशल मीडिया आदि का उपयोग नहीं कर पाते, सवाल पूछने या विरोध करने का हक्क भी ना होता, बिना पूछताछ के गिरफ्तारी का नियम बना दिया होता, सामानों की कीमते असंबन्ध ही बहुत ज्यादा बढ़ाई होती या फिर भारी कर लगाया होता तो हमारा क्या हाल होता, उस समय हम क्या करते ? गुलामी मतलब सही में क्या है इसका एक छोटासा विचार।)

यदि हम ३-४ माह के बहुत ही थोड़े बंधनो वाले तालाबंदी से ही परेशान-निराश-उदास-दुखी हो गए,डरे गए, या मानसिक रूप से तनाव में आ गए, तो सोचिए अगर हमें २० साल (ब्रिटिश शासन के २०० साल के बारे में तो बात ना करना ही बेहतर) के लिए इस स्थिति या बंधन में ही रहना पड़ता,तो हमारा क्या हाल होता या फिर हमारे साथ क्या हुआ होता? इसीलिए यह स्वतंत्रता अनमोल है, और इसका सही उपयोग करना हमारी जिम्मेदारी है। इसलिए देश, स्वतंत्रता और सबसे महत्वपूर्ण जिन लोगों ने स्वतंत्रता के लिए अपना जीवन दिया उनके पथ और सिद्धांतों के बारे में सोचे बिना, उनका आभार मानना और उन्हें सम्मान देना जरुरी है और हमारा कर्तव्य भी है।

हम निश्चित रूप से स्वतंत्रता सेनानियों के खून से लाल रंग में रंगे इस दिन का आनंद ले सकते हैं क्योंकि यह भी स्वतंत्र देश में स्वतंत्र नागरिक का मौलिक अधिकार है। आप पूरा दिन गाने सुनकर, फिल्मे देखकर, अलग-अलग जगहों पर जाकर या आप का दिल करे वैसे छुट्टी का आनंद उठा सकते है। लेकिन एक जागरूक,बुद्धिमान और जिम्मेदार नागरिक होने नाते हम अपनी छुट्टी में से कम से कम १५ मिनट देश और स्वतंत्रता सेनानियों के लिए कुछ रचनात्मक, सकारात्मक काम करने को समर्पित करने की कोशिश करही सकते हैं। विशेषत: उन लोगों के लिए जिन्होंने स्वतंत्रता संग्राम में अपनी जान गंवाई ताकि हम स्वतंत्र भारत में स्वतंत्र नागरिक के रूप में सांस ले सकें और १५ अगस्त  स्वतंत्रता दिन को गर्वसे मना सकें।

Design a site like this with WordPress.com
Get started